पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशनंतर आता जम्मू-काश्मीरमध्येही जागावाटपाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याचे पुढे आलं आहे.
अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या.
मेहबुबा मुफ्ती यांनी पूँछ येथील नवग्रह मंदिराला भेट दिली त्यानंतर त्यांनी शिवलिंगावर अभिषेकही केला.
“…त्यांना देशात द्वेष पसरवण्याची संधी मिळते”, असंही म्हणाल्या आहेत.
केंद्रशासित जम्मू काश्मीरमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, सर्व राजकीय पक्षांनी चिनाब आणि पीर पंजाल खोऱ्याकडे लक्ष केंद्रीत…
जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय स्थिरता येण्याच्या दृष्टीने केंद्रशासित प्रदेशांत विभागणीनंतर केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील प्रमुख पक्षांची बैठक बोलावली आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असून त्यांच्यासाठी कायदा वेगळा असल्यामुळे तिथे राज्यपाल राजवट लागू होते. पण त्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी अनिवार्य असते.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात वृंदावन आणि नुकताच सूरजकुंड येथे झालेल्या बैठकीत काश्मीरमधील बिघडत चाललेल्या स्थितीवर गहन चर्चा करण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळल्यानंतर आता रमजानच्या पवित्र महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचाराची आकडेवारी समोर आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासनाला मंजुरी दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने पाठिंबा काढल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळल्यानंतर हा निर्णय…
नॅशनल कॉन्फरन्सला २०१४ च्या निवडणुकीत जनादेश मिळाला नाही. त्यामुळे आता आम्ही कोणाकडे जाणार नाही किंवा कोणाला पाठिंबाही देणार नाही.
ज्या पद्धतीने हे घडलं ते आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारे होते. कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती न देता त्यांनी हा निर्णय…