रामावर प्रेम करणं म्हणजे जगावरच प्रेम करणं तर आहे, अशा भ्रामक समजुतीतून ध्येय तिथेच घसरतं.
परमात्म्याची परमशक्ती आत्मशक्तीच्या रूपानं जीवमात्रात विद्यमान आहे.
सत्य मांडण्यामध्ये भावनिकता आणि तत्त्वज्ञानाची चौकट हे अडसर ठरत आहेत. यामध्ये अडकून पडल्यामुळे खरा इतिहास जनतेसमोर आला नाही, असे मत…
कर्मफलसिद्धान्त किंवा कर्मविपाक’ नावाचा सिद्धान्त, हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानात (एवढेच नव्हे, तर भारतात निर्माण झालेल्या सर्वच धर्मामध्ये)…
एस्टोनिया येथे झालेल्या २३ व्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारताला सलग चौथ्यांदा रौप्य पदक मिळाले आहे. अभिषेक डेढे या विद्यार्थ्यांने या…
मथुरेहून परतून एक महिना उलटला होता. ज्ञानेंद्रच्या किंवा कर्मेद्रच्या घरी एकदा भेटायचंच, असं ठरवूनही चारही शनिवार-रविवार ते साधलं नव्हतं.
दैनिकाच्या पानांवर तत्त्वज्ञान या विषयावरील सदराचे प्रयोजन काय, येथपासूनचे अनेक प्रश्न ‘तत्त्वभान’ बद्दल गेल्या वर्षभरात काहीजणांनी उपस्थित केले.
उपयोजित नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाच्या वृक्षाचीच एक शाखा. प्रत्येक क्षेत्रागणिक अशी निरनिराळी उपयोजित नीतिशास्त्रे, त्यांच्यापुढील निरनिराळे प्रश्न यांची अनेक पाने आज…
विद्यापीठीय क्षेत्रातील तत्त्वज्ञानाचे पुरुष प्राध्यापक महिला सहकारी वा विद्यार्थिनींशी कसे वागतात, इथपासून ते तत्त्वज्ञानाचा ज्ञात पाश्चात्य इतिहासच पुरुष तत्त्ववेत्त्यांनी स्त्रियांची…
भारतीय माणसे भावुक जास्त आणि विचारशील कमी असतात. हे असे भावुक असणे, हेच आपणा भारतीयांच्या विचारच न करण्याच्या अचाटपणाचे ठळक…
एखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे…
चांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा ‘नीतिनिर्णय’ करणे…
तत्त्वज्ञान विचार करू शकत नाही, असा विचार जगात शिल्लकच राहिला नाही, असे कधीही घडत नसते. समाजाचे प्रश्न कोणते व त्यांच्या…
रेनेसान्स (सांस्कृतिक नवजीवन), रेफम्रेशन (धर्मसुधारणा) आणि एनलायटनमेन्ट (प्रबोधन- वैचारिक व वैज्ञानिक मोहीम) अशा तीन टप्प्यांत युरोपीय प्रबोधन घडले.
प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळे घडतं तेव्हा अनावश्यक गोष्टींविषयीचं आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकायला हवेत. मनाला व…
प्रत्यक्ष ’जीवनात तत्त्वांची लढाई’ इत्यादी भाषेत अव्यावसायिक रितीच्या स्वरुपात तत्त्वज्ञान आवश्यक असतेच पण व्यावसायिक, पेशा या स्वरुपात तत्त्वज्ञानाचा पद्धतशीर अभ्यास…
‘भारतमाता’असे व्यक्तिरूप दिले तरी भारताचे राष्ट्रीय चारित्र्य आपण भारतीयच प्रत्यही घडवत असतो.. हे चारित्र्य घडवताना आपण इतिहासही घडवत आहोत
तत्त्वज्ञानाचा इतिहास हा तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासकांसाठीच असतो का? गतकालीन विचारवंतांनी आपापल्या काळात कल्पना आणि संकल्पनांचा जो मेळ घालून तत्त्वज्ञानात भर…
तत्त्वज्ञान म्हणजे व्यक्ती आणि त्यांच्या पिढय़ा यांच्यातील २६०० वर्षांचा संभाषणाचा इतिहास.. पण तत्त्वज्ञान समजून घ्यायचे म्हणजे त्या ज्ञानसंवादाचा प्रवास कालानुक्रमे-…
ज्ञान-अज्ञानाच्या सीमांचा अभ्यास करणाऱ्या, नैतिक बंधनांचा आग्रह का महत्त्वाचा आहे हे बदलत्या परिस्थितीत पुन्हापुन्हा स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि विचार व…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.