राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार पथारीवाल्यांच्या सर्वेक्षणाला शहरात सोमवार (१० फेब्रुवारी) पासून सुरुवात होत असून दीड महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.
प्रकल्पग्रस्त बासष्ट जणांना महापालिकेच्या कायम सेवेत घेण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा तसेच त्याबाबत ग्रामस्थांना माहिती द्यावी, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
भाजपतर्फे या वेळी प्रथमच महापालिकेत निवडून आलेल्या दिलीप काळोखे यांनी एक तासाच्या भाषणात पर्यावरणासंबंधीचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या भाषणाला सभेत…