
विदर्भ साहित्य संघाच्या एका पदाधिकाऱ्याने एका कवयित्रीला संमेलनात कविता सादर करण्यासाठी पैशांची मागणी केल्याची चर्चा आहे.
गुलजार यांच्या चाहत्यांसाठी सहित्यसंमेलनातील शनिवारची सायंकाळ पर्वणी ठरली. सर्व वयोगटांतील रसिकांनी मंडप भरून गेला होता. मुलाखतीच्या साचेबद्ध प्रश्नोत्तरांना बाजूला ठेवूनही…
पाडगावकरांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील आनंदयात्री आज नाहीसा झाला.
देशभरात सुरू असलेले पुरस्कार परतीचे लोण आता नांदेडपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील लोह्याचे साहित्यिक व कवी प्रभाकर सोनकांबळे यांनी राज्य सरकारच्या…
हीच अवस्था बहिणाबाईंच्या ‘अरे खोप्यामधी खोपा..’ ऐकतानाही होते.
पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उपहास, विनोद आणि व्याजोक्ती ही वेमनाच्या काव्याची वैशिष्टय़ं आहेत आणि मार्मिक प्रश्न विचारण्याची त्याची शैलीही खास त्याची अशी आहे. कधी…
श्रेष्ठ उर्दू समीक्षक डॉ. गोपीचंद नारंग म्हणतात, इफ्म्तिखमर आरिफ़ को कहने का ढंग, क्लासिकी रचाव, गहरी दर्दमंदी और भावनाओं से…
फहमीदा रियाज या बंडखोर कवयित्री म्हणून जरी विख्यात असल्या तरी त्यांच्यातली प्रेमळ आई-प्रेयसी व गृहिणी लोप पावलेली नाही, तसंच त्यांची…
साहित्य अकादमीच्या ‘नवोदय’ मालिकेअंतर्गत युवा कवी मिहिर चित्रे याचा ‘हायफनेटेड’ हा इंग्रजी कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्याला पुरस्कारही मिळाला आहे.…
प्रथितयश नाटककार अशोक पाटोळे यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने मुंबईत जसलोक रुग्णालयात निधन झाले.
आई, काळी माती, स्त्री मुक्ती, सावित्री, लोकशाही अशा विविध विषयावरील कविता त्यांनी सादर केल्या. ‘अवघ्या जगास आता तारील बंधुता’, असा…
आंबेडकरवादी विद्रोही कवी म्हणून मराठी काव्यक्षेत्रास परिचित असलेले येथील कैलास पगारे यांचा जाहीर नागरी सत्कार कविवर्य नारायण सुर्वे
ज्येष्ठ कवयित्री, कथालेखिका आणि बालसाहित्यकार सरिता पदकी (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने अमेरिकेमध्ये निधन झाले.
कवी, चित्रपटकार गुलजार यांची अनेक रूपं आपल्याला ज्ञात आहेत. चित्रकला वा साहित्यातील व्यक्तिचित्रांसारखाच ‘व्यक्तिकाव्य’ हा प्रकारही त्यांच्या लेखणीनं प्रसवला आहे.
शहरासह जिल्ह्यातील नवोदित कविंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या येथील ‘नाशिक कवी’ या संस्थेचा काव्य मेळावा रविवारी गंगापूररोडवरील कुसुमाग्रज…
साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी दोनदा शिफारस झालेल्या, २००९ चा ‘सिमॉन द बूव्हॉ पुरस्कार’ मिळालेल्या सिमिन बेहबहानी या कवयित्री, लेखिका आणि कार्यकर्त्यां.…
राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानला जाणारा २०१३ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हिंदी भाषेतील ज्येष्ठ कवी केदारनाथ सिंह यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने…
उंट उदरात पाणी साठवतो व पाण्याची बचत करतो. त्याचप्रमाणे मनुष्याने पाण्याची बचत करावी. आगामी काळात कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचा तुटवडा होऊ…
हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली ५० वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणाऱ्या गुलजार यांना या वेळचा…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.