
भाजपाच्या व्यक्तिकेंद्रित कार्यशैलीवर टीका करत प्रद्युत बोरा यांनी २०१५ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.
भाजपाचा नेता ४७ वर्षांचा असून त्याला दोन मुलं आहेत. या प्रकरणातून भाजपाने मात्र हात झटकले आहेत.
केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश आगामी २०२४ च्या निवडणुकीचा दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे
यामुळे निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या काळय़ा पैशाला आळा बसेल, असा दावा आयोगाने केला आहे.
राज्यात शिरोमणी अकाली दलाची सत्ता स्थापन झाल्यास राज्य आणि जिल्हा स्तरावरील पदांसाठी सामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सुखबीर सिंग…
भाजपाने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
२८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
उत्तर प्रदेशची जनतेला भाजपाला कंटाळलीय, सध्या भाजपाला कोणी मतं देत नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळाले, असंही…
देशात राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये भाजपा अव्वल असून काँग्रेसपेक्षा भाजपाला ५ पट अधिक देणग्या मिळाल्या आहेत. हा आकडा ७५० कोटींच्या…
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची केली होती मागणी
सत्तेत असूनही काँग्रेसच्या माजी आमदारांनी धरली शिरोमणी अकाली दलाची वाट!
मंत्रिमंडळातील ३३ मंत्र्यांनीही घेतली शपथ
विश्व साहित्य संमेलनातील दोन दिवस दोन पक्षांमध्ये वाटले गेले
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता, माहिती व प्रसारण मंत्रालयाने या प्रश्नी कोंडी फोडण्यासाठी सर्व संबंधित प्रश्नांवर…
दर पाच मैलांवर भाषा बदलते. प्रत्येक प्रांताची भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्टय़े, चालीरीती निरनिराळ्या असतात. त्यांचे प्रश्न, त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात.
वेगवेगळ्या पक्षांच्या कामगार संघटना सभासद संख्या वाढविण्यासाठी नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेत कामगारांना देशोधडीस लावत आहेत.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघात आज (शनिवार) पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पोलिसांनी सकाळपासून सर्वपक्षीय नेत्यांना ताब्यात घेण्याचा…
नापिकी, गारपीट, आवर्षण, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे बळ दिले आहे.
ऐरोली येथील श्रीराम विद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून निर्माण झालेला तिढा, गुरुवारी पालकांच्या दे धक्क्य़ामुळे अखेर सुटला.
संपूर्ण जिल्ह्य़ात प्रमुख पक्षांतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आठही महिला उमेदवारांना मतदारांनी भरघोस मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालाद्वारे स्पष्ट झाले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.