
दिल्लीत सध्या पाच हजार ७०० मेगावॅट एवढी विजेची मागणी आहे. येत्या काही दिवसांतच ही मागणी ६ हजारांचा टप्पा सहज गाठणार…
महाराष्ट्र सरकारने राज्यातील काही भागांमध्ये लोडशेडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे; पण कारण काय?
मुंबईतील वीजनिर्मिती वाढवण्यास असलेल्या मर्यादा आणि बाहेरून वीज आणायची तर पारेषण यंत्रणेचा विस्तार ८ वर्षे रखडल्याने गेल्या काही वर्षांत वारंवार…
देशात कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीचा पंतप्रधान आढावा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ठाणे शहरात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा आता सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सर्वात महाग औद्योगिक वीजदर असलेले राज्य ही प्रतिमा पुसायची तर कृषीपंपांना मिळणाऱ्या सवलतीपासून ‘महानिर्मिती’ची कार्यक्षमता सुधारणे,
राज्यातील वीज निर्मितीत विदर्भाचा ५५ टक्के वाटा आहे. मात्र, विदर्भातील अनेक जिल्हे राज्याच्या तुलनेत घरगुती विद्युतीकरणात मागे पडले आहेत.
खासगी वीजप्रकल्पांनी महाराष्ट्राला वीजपुरवठा बंद केल्यानंतर राज्यातील संभाव्य वीजटंचाईवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण तापले असताना गुरुवारी अचानक…
राज्यातील वीजप्रश्न सोडविण्यासाठी केंद्राने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. केंद्रीय पातळीवर केवळ बैठकाच सुरू असून, त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही, अस…
देशातील ऊर्जाक्षेत्रातील १०० दिवसांच्या कामगिरीची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
वीज आणि विदेशी कोळसा खरेदीतून मिळणाऱ्या कमिशनसाठी मंत्री व अधिकाऱ्यांच्या संगनमताने राज्यात विजेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात येत असल्याचा गंभीर…
मुंबईवर मंगळवारी कोसळलेल्या वीज संकटाला केंद्र सरकार जबाबदार आहे असे मी म्हटलेले नसून विजेसारख्या प्रश्नावर केंद्राने नेतृत्व स्वीकारण्याची भूमिका घेणे…
कोळशावर चालणाऱ्या विजेच्या प्रकल्पांकडे उपलब्ध इंधन साठा आक्रसत चालला असून, केवळ सात दिवस वीजनिर्मितीसाठी पुरेल अशा औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची संख्या…
विजेविना व्यवहार कसे चालवावे लागतात, हा मुंबईस मंगळवारी आलेला अनुभव उर्वरित महाराष्ट्रासाठी रोजचाच आहे..
पंजाबमधील वीजपुरवठय़ाची स्थिती अधिक नाजूक होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वाच्या वीजनिर्मिती केंद्रावरील कोळशाचा साठा कमालीचा घटला असून त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर…
कोरडा गेलेला जून आणि तलावक्षेत्रातील आटत चाललेले पाणी यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचे संकट अधिकच गहिरे झाले आहे. या पाश्र्वभूमीवर २० टक्के…
पाणीटंचाई पाठोपाठ राज्यावर वीजटंचाईचे संकट ओढवले असून पाणी, गॅस व कोळशाअभावी वीजनिर्मितीवर विपरित परिणाम झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
वीजक्षेत्रातील तेजीच्या काळात व्यापारी तत्त्वावर वीजविक्री करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात आलेले राज्यातील २२५४ मेगावॉटचे वीजप्रकल्प ग्राहकांअभावी सध्या बंद पडलेले आहेत.