लेखातील व्याख्येचा निकष लावता मी पूर्णत: नास्तिक आहे.
मुस्लिमांनी भावनिकतेला भुलावे असा त्यांचा स्वभावच नाही हे ओवेसी विसरतात.
डॉ. विशाखा कांबळे यांचा विवेचनात्मक लेख ‘झाडय़ा जमात’ (लोकप्रभा : १४ ऑगस्ट) वाचनात आला.
‘संक्रमण शिबिरातील रहिवाशांना दिलासा’ ही बातमी (८ मे) तसेच गेल्या काही महिन्यांत या विषयावर आलेल्या अन्य बातम्याही वाचल्या.
‘सीतारामाची लक्ष्मणरेषा’ व ‘नवे सुभेदार’ हे अग्रलेख (२१ आणि २४ एप्रिल) तसेच ‘सुधारकांचे न ऐकणारे..’ हे पत्र (२४ एप्रिल) वाचले.
‘दारूबंदी चंद्रपुरात, दुखणे नगरमध्ये!’ हे डॉ. अभय बंग यांचे पत्र वाचले (लोकमानस, २७ एप्रिल) समाजात दु:ख निर्माण करणाऱ्या व्यवसायांना आपला…
‘डॉ. आंबेडकर आणि संघ परिवार’ हा मधु कांबळे यांचा लेख (२६ एप्रिल) वाचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संघाला वाटणारा आदरभाव हा…
भूसंपादन कायद्याबद्दल लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी हमीदराचाही उल्लेख केला. हमीदर ठरवणारी देशात स्वतंत्र/ स्वायत्त यंत्रणा आहे,
‘मोदींनी आत्ममग्नतेतून वेळीच बाहेर यावे’ हे पत्र (लोकमानस, २० एप्रिल) वाचले. मोदींवर नेहमीच आत्ममग्न असल्याचा आरोप केला जातो
‘म्हणे संस्कृतीवरचा घाला..’ या लेखात (२७ फेब्रुवारी) रवि आमले यांनी सभ्य- असभ्यतेच्या कल्पनांबाबत आपल्या प्राचीन वाङ्मयात कोणते संदर्भ आढळतात याची…
दलित राजकारण व चळवळीची दशा / दिशा यांबद्दल मधू कांबळे यांचे विश्लेषण ( रविवार विशेष : १२ एप्रिल) अगदी योग्य…
‘नगर नियोजनाचा न्याय’ हा अग्रलेख (१५ एप्रिल) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कारभारावर उच्च न्यायालयाने जे उचित कान उपटले त्याचे विश्लेषण करणारा आहे!
दिवंगत प्राध्यापक व लेखक राजशेखर भूसनूरमठ यांचा परिचय करून देणारा व्यक्तिवेध (१४ एप्रिल) त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे मनाला चटका लावून गेला.
‘डॉ. आंबेडकर निवासस्थानापाठोपाठ ‘इंदू मिल’चा भाजपला राजकीय लाभ’ या शीर्षकाच्या बातमीत (‘लोकसत्ता’ ६ एप्रिल) एका भाजप नेत्याचा हवाला देऊन असे…
नामदेव महाराजांच्या सात शतकांपूर्वीच्या कार्याचा यथोचित गौरव झाला याबद्दल मराठी माणसाला विशेष आनंद होणे साहजिक आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे यांनी साहित्य संमेलनावरचे ओढलेले ताशेरे (लोकसत्ता, ६ एप्रिल) वाचून, नेमाडे यांच्याबद्दल आदर राखूनही भीती व्यक्त…
‘कसेल त्याची जमीन’ या शीर्षकाखालील लेखात केजरीवाल व मोदी यांची केलेली तुलना अप्रस्तुत असून तर्कविसंगत आहे असे वाटते.
शरद बेडेकर यांच्या ‘मानव विजय’ लेखमालेतील ‘भगवन्-भक्ती’ (३० मार्च) लेखात गीता व महाभारताच्या संदर्भात दोन परिच्छेद आहेत.
ख्यातनाम पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना पर्यावरण क्षेत्रातील मानाचा टेलर पुरस्कार जाहीर झालेला आहे.
हाजी अली दग्र्यात महिलांना प्रवेशबंदीवरून ‘ते त्यांच्या असहिष्णू स्वभावधर्मानुसारच झाले’ व यावर बुद्धिजिवींची प्रतिक्रिया काय आहे, हा प्रश्न एका पत्रात…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.