उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला हरीश रावत यांनी आव्हान दिले आहे
राजकीय पेचानंतर केंद्र सरकारचा निर्णय; काँग्रेसची जोरदार टीका
उत्तराखंडच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यामागील कारणे कळल्याशिवाय आम्ही या याचिकांवर सुनावणी करू शकत नाही.
राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनल्याचा आरोप भाजपने आजपर्यंत नेहमीच केला.
‘गोहत्ये’ने कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा राज्यपालांचा दावा
जम्मू व काश्मीर विधानसभेत त्रिशंकू स्थिती अस्तित्वात आल्यानंतर आता कोणताच पक्ष सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता…
महाराष्ट्रातील सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचा फैसला होण्यास वीस दिवस शिल्लक असतानाच राज्यात रविवारपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला, म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची खरेच आवश्यकता होती का?
राष्ट्रवादी काँग्रेसने काढून घेतलेल्या पाठिंब्यानंतर अल्पमतात गेलेले सरकार आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगात अखेर राज्यात रविवारपासून…
राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्याने अल्पमतात गेलेल्या राज्य सरकारबाबत काय करता येईल यासंदर्भात कायदेशीर मत घेण्यास राज्यपाल विद्यासागर राव यांनी सुरुवात केली…
दिल्ली विधानसभेत सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा आठवडाभरानंतरही कायम राहिल्याने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणारा
शीला दीक्षित यांचे १५ वर्षांचे सरकार मोडीत काढणाऱ्या दिल्लीकरांच्या कौलाचे मानकरी ठरलेले भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्या भूमिकेमुळे…
झारखंडचे राज्यपाल सईद अहमद यांच्या उपस्थितीत आज शनिवार झारखंड मुक्ती मोर्चाच्या(जेएमएम) विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीमदाची शपथ घेतली.…
उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली असल्याने घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी,…
झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर गुरुवारी केंद्र सरकारने मोहोर उमटवली. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची…
मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यानंतर झारखंडमधील राजकीय स्थितीबाबतचा अहवाल सादर करताना राज्यपाल सय्यद अहमद यांनी विधानसभा संस्थगित ठेवून…