
राजकीय वर्चस्वातून प्रकल्पांची पळवापळवी करण्याचे प्रकार राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत.
या प्रकल्पांमध्ये प्रक्रिया करण्यात आलेले मोठय़ा प्रमाणातील पाणी पुन्हा दूषित अशा नदीपात्रातच सोडण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यातील सात मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यास लागणारी तरतूद राज्याच्या उत्पन्नातून होणार असल्याने जलसंपदा विभाग हबकून गेला आहे.
‘ई कचरा’ प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे
अंतर्गत जलवाहतुकीसाठी प्रवासी बंदरांची उभारणी करण्यासाठी मदत करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे.
राज्य जलआराखडय़ाची प्राथमिक अट डावलून १८९ प्रकल्पांना तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या सूचनेमुळे मंजुरी देणे भाग पडले, असे अतिरिक्त शपथपत्र…
राज्यात सिंचन घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच्या काळात महाराष्ट्र जलसिंचन प्राधिकरणाने जलआराखडय़ाची प्राथमिक अट डावलून तब्बल १८९ प्रकल्प मंजूर केले. या…
भूसंपादन आणि पर्यावरणविषयक मंजुरी लांबल्यामुळे देशभरात २७० प्रकल्प रखडले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
पावसाचे पाणी उपसणाऱ्या जल उदंचन केंद्रांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दणक्यात होत असले तरी या केंद्रांच्या उभारणीची कासवगती पाहता…
गेल्यावर्षी मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली. जून ते ऑक्टोबपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने विभागातील १९ मोठे प्रकल्प तुडूंब भरले.
कर्नाटकातील रामथळ-मारोल येथे साकारणाऱ्या सर्वात मोठय़ा एकात्मिक सूक्ष्म सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे काम येथील जैन इरिगेशन सिस्टीम्सकडे देण्यात आले आहे.
लोकसंख्येतील युवकांचे प्रमाण आणि त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील विविध युवक कल्याण विषयक उपक्रमांना मदत करण्यासाठी राज्य युवा विकास निधीची
ऊर्जेच्या नव्या स्रोतांचा शोध, संरक्षण आणि संवर्धन यावर नव्या पिढीने काम करावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान…
पायाभूत सुविधांचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेतला असला तरी राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात अनेक…
भारतीय विश्वविद्यालय संघाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अन्वेषण’ या संशोधन प्रकल्पांच्या पश्चिम विभागीय स्पर्धेमधून पुणे विद्यापीठाच्या पाच प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवरील अंतिम…
सारंगखेडा बॅरेज, प्रकाशा बॅरेज, शिवण, नागण, कोरडी, देहली, दरा ही वेगवेगळ्या कारणांस्तव रखडल्यामुळे मोठी किंमतवाढ झालेल्या मध्यम प्रकल्पांची यादी नंदुरबार…
‘कसमादे’ पट्टय़ातील विरोध डावलून दुष्काळग्रस्त येवला तालुक्यास पाणी नेण्याकरिता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्प – १ साकारण्यासाठी जंगजंग…