
बिहार आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ या हिंसाचाराचे लोट आता तेलंगणापर्यंत पोहचले आहेत.
झारखंडमधील रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात आली.
दिल्लीनंतर मुस्लीम समुदायाच्या आंदोलनाची धग देशभरातील अनेक शहरापर्यंत पोहोचली आहे.
दिल्लीतील जामा मशिदीबाहेर शुक्रवारी (१० जून) नमाज पठणानंतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं.
२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण…
अफगाणिस्तानातील दूरचित्रवाहिन्यांवरील सर्व महिला वृत्तनिवेदकांनी प्रक्षेपणादरम्यान चेहरा झाकणे अनिवार्य करणारा आदेश गुरुवारी (१९ मे) जारी करण्यात आला.
नव्या पेंशन योजनेला विरोध करण्यासाठी गुजरातमधील सरकारी कर्मचारी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा दिल्लीतील प्रसिद्ध कुतुबमिनार या ठिकाणाकडे वळवला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळल्याने पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन…
पुण्यातील कात्रज भाग तसेच समाविष्ट गावांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन केलं.
अजित पवार म्हणतात, “काही जण जाणीवपूर्वक समाजात नीट कारभार चाललेला असताना त्यात खोडा कसा घालता येईल, यासाठी प्रयत्न करताना दिसत…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणतात, ” प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना…”
अजित पवार म्हणतात, “खरंतर आंदोलकांनी तिथे जाऊन ही चर्चा करण्याचं काहीच कारण नव्हतं. चर्चा मंत्रालयात देखील होऊ शकते. पण…”
देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनावरून मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांनी आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं होतं
अजित पवार म्हणतात, “…एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्या पाठिमागचं कारण काय?”
मध्यरात्री उशिरा आंदोलक कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवल्यानंतर त्यांनी थेट सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं मोर्चा वळवला.
शरद पवार म्हणतात, “कारण नसताना काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्याच्या…
वळसे पाटील म्हणतात, “न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर हा हल्ला झाला. मला वाटतं हे ठरवून झालंय”
लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे वरिष्ठ अधिकारीच अलिबागमध्ये शुक्रवारी (१ एप्रिल) आंदोलनाला बसल्याचे पाहायला मिळाले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे…