शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडूंना सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला असतानाच, सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर…
प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत ठोस कारवाई करावी, पुन्हा आश्वासन देऊ…