मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण यांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका टाकून पूर्ण झाल्या, तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या पाचवीला पुजलेल्या समस्या कमी…
नगर रेल्वेस्थानकातील मालधक्क्यातून परतणाऱ्या मालगाडीच्या एका डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने अनेक प्रवासी गाडय़ांचा खोळंबा होऊन प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली.
दहशतवादी कारवाईचा धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात असून, प्रवाशांसाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले…
चर्चगेट ते विरारदरम्यानच्या उन्नत रेल्वेमार्गाबाबत मंजुरी मिळून काही महिने उलटूनही अद्याप त्याबाबतचे प्यादे पुढे सरकलेले नाही. मात्र याबाबत पश्चिम रेल्वेने…
मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेच्या विरोधात रेल्वे बचाव संघर्ष समितीतर्फे शनिवारी रेल्वेस्थानकात पंढरपूर-निजामाबाद रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल…
तब्बल सतरा वर्षांनंतर रेल्वे खाते सांभाळण्याची संधी मिळालेल्या काँग्रेसच्या वतीने मंगळवारी संसदेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.…
अंधेरी येथून हार्बर मार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येत असलेल्या उपनगरी गाडीच्या दुसऱ्या डब्याखालील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यातील गरम तेल अंगावर…