रेल्वे बोर्ड News
शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि खते विभागातील सुधारित समन्वयाचा परिणाम सुरळीत पुरवठ्यावर झाल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळसह जळगाव स्थानकांवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दिल्ली, हावडा आणि नागपूरकडून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात.…
१९ ऑक्टोबर २००८ रोजी, रेल्वे भरतीसाठी परीक्षा आयोजित केली होती. मुंबईत रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी…
मनमाड–इंदूर रेल्वे संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसरावद आणि खरगोन जिल्हा प्रशासनाकडून तांत्रिक पडताळणीचे काम सुरू असून…
मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याचा प्रस्ताव गेली पाच वर्षे केंद्र सरकारकडे प्रलंबित…
जळगाव-जालना या एकूण १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गापैकी तब्बल १४० किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातून तर उर्वरित ३४ किलोमीटरचा भाग जळगाव…
Zero Scrap Mission Revenue : भारतीय रेल्वेने अवलंबलेल्या ‘झीरो स्क्रॅप मिशन’ धोरणामुळे मध्य रेल्वेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून, केवळ…
गेल्या संपूर्ण वर्ष रेल्वेने जेवढी मालवाहतूक केली होती, त्यापेक्षा अधिक एक हजार २० दशलक्ष टन मालहावतूक चालू वर्षातील दहा महिन्यात…
मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार मुंबई-सोलापूर या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला दौंड स्थानकावर थांबा मिळाला आहे. येत्या २४ नोव्हेंबरपासून दररोज ही गाडी दौंड…
Central Railway, Mobile UTS Assistants : मध्य रेल्वेने ३१ ऑक्टोबर रोजी सुरू केलेल्या या नवीन सुविधेमुळे केवळ १५ दिवसांत १४,२०१…
मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये (एप्रिल – ऑक्टोबर २०२५) विनातिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी २०२५-२६…
डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकावर चार पदरी उड्डाण पूल बांधण्यास रेल्वे मंजूर; १६८ कोटींच्या निधीत भूसंपादन, रस्ता व ६०० रहिवाशांचा पुनर्विकास…
