रेल्वे बोर्ड News
यात्रेकरूंच्या सुविधेसाठी बिहार सरकारने रेल्वे बोर्डाशी समन्वय साधून पाटणा-पूर्णिया एक्सप्रेसला दोन अतिरिक्त डबे जोडले.
रक्षाबंधन, गोपाळकाला व गणेशोत्सव काळात मध्य रेल्वेने १५ दिवसांचा रात्रकालीन ब्लाॅकचे नियोजन केले आहे.
Indian Railways AC Coach Linen Theft: गेल्या ४ वर्षांत एसी कोचेसमधून तब्बल १ कोटी २७ लाख रुपयांचे टॉवेल, ब्लँकेट्स, उश्या,…
पुणे आणि नागपूर या राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस १० ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आली. सुरूवातीपासूनच…
Indian Railways Lost Deemed Distribution Licensee Status:भारतीय रेल्वेच्या तिजोरीवर आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या…
रेल्वे बोर्डाचे संचालक अमित सिंह मेहरा यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट आणि…
Amrut Bharat Express : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कँट ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ नियमित केल्याने उत्तर-मध्य भारतातील रेल्वे संपर्काला नवी…
Nagpur to Goa train timings and halts: आता ही गाडी ११२०३/११२०४ नागपूर–मडगाव एक्सप्रेस या क्रमांकाने धावणार आहे. यामुळे कोकण व…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती दरम्यान धावणारी १२१११ क्रमांकाच्या गाडीच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, नाशिकरोड येथे…
राज्यातून बाहेरगावी जाणार्या सहा नव्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजी.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मनमाड–इंदौर संघर्ष समितीचे प्रमुख मनोज मराठे यांनी काही दिवसांपूर्वी आयोगाध्यक्षांची भेट घेऊन मनमाड – इंदूर रेल्वे…
रेल्वेचा प्रवास अधिक लवचिक करण्यासाठी १ एप्रिल २०२६ पासून नवीन बदल करण्यात आले असून कन्फर्म आणि आरएसी तिकीटधारक प्रवाशांना या…