Page 6 of पर्जन्यवृष्टी News
शहरात मागील काही दिवस चांगला पाऊस पडत असून दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातून वाहत असलेली उल्हास नदी दुथडी भरून वाहते…
शहापूर तालुक्यात येणाऱ्या भातसा धरणक्षेत्रात गुरुवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मोसमी पावसाची आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकतानाच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा झाल्याने राज्यात गेल्या आठवड्यात अनेक…
राज्यातील १८ जिल्ह्यांत पुढील चार दिवस (१७ सप्टेंबर) जोरदार पाऊस पडणार आहे.
या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत संततधार पाऊस सुरू आहे.
पुणेकर नागरिकांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली होती.
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, घाट भागात दिवसभर मधूनमधून तीव्र आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने…
महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारत आणि दक्षिण भारताला मात्र पावसाच्या बदललेल्या स्वरूपाचा लाभ झाला.
मुसळधारांमुळे शहरातील वेगवेगळ्या भागात २५ ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.
कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.