मुंबईने ४८व्यांदा रणजी करंडकाची अंतिम फेरी गाठली असून जेतेपदासाठी त्यांच्यासमोर विदर्भाचे आव्हान असेल.
रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघातील शुभम शर्मा, यश दुबे आणि रजत पाटीदार या त्रिकूटाने चमकदार कामगिरी केली.
MP Won Ranji Trophy 2022 : मध्य प्रदेशच्या संघाने रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
चंद्रकांत पंडित यांनी आतापर्यंत १०१५-१६ मध्ये मुंबई, २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये विदर्भाच्या संघाला रणजी विजेते बनवलेले आहे.
Ranji Trophy 2022 Final, Mumbai vs Madhya Pradesh : शेवटच्या दिवशी मुंबईने मध्य प्रदेशच्या संघासमोर विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य ठेवले…
अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सर्फराज खानने या हंगामातील चौथे शतक पूर्ण केले.
सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डीआरएस प्रणालीचा वापर होतो. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमधील सर्व सामन्यांमध्येही ही प्रणाली वापरली जाते.
रणजीच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावूक झाला होता.
चंद्रकांत पंडित यांनी संघाच्या शिस्तीवर सर्वाधिक भर दिला. खेळाडूंची येण्या-जाण्याची वेळ असो, गणवेश असो किंवा मग सांघिक वागणूक असो, पंडित…
Ranji Trophy 2022 Final : मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात मिळवलेल्या आघाडीच्या बळावर मुंबईने स्पर्धेत आगेकूच केली
अंतिम फेरीचा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या यजमानपदाखाली पुण्यात होणार आहे.