
मुंबईच्या संघाने डावाने विजय मिळवून बोनस गुणासह गुणतालिकेत मोलाची भर घालण्याचे मनसुबे आखले आहेत.
दिनेश कार्तिक व विजय शंकर यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे तामिळनाडूला रणजी क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीत पहिल्याच दिवशी सावरले.
अडखळत्या सुरुवातीनंतर स्वत:ला सावरत रणजी करंडक स्पध्रेत अस्तित्व टिकवणाऱ्या मुंबई संघाला बुधवारपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीच्या
महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या तिन्ही संघांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली असली तरी पहिल्या दिवशी या…
बलाढय़ दिल्लीविरुद्ध निर्णायक विजयाची संधी गमावलेला महाराष्ट्र संघ गुजरातविरुद्ध ही संधी साधण्यासाठी उत्सुक झाला आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवशी मध्य प्रदेशविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवरील लढतीत साडेतीनशेचा टप्पा ओलांडला खरा,
रणजी हंगामाची अडखळत सुरुवात करणाऱ्या मुंबई संघाने घरच्या मैदानावर मध्य प्रदेशविरुद्ध दिमाखदार सुरुवात केली.
चांगली सुरुवात केल्यानंतरही महाराष्ट्राला सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ३२० धावांवर समाधान मानावे लागले.
आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघात निवड झालेल्या केदार जाधव याने केलेल्या नाबाद शतकामुळेच महाराष्ट्राने पंजाबविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात आव्हान…
श्रीकांत मुंढेने केलेल्या तडाखेबाज खेळामुळेच महाराष्ट्राला ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात मंगळवारी पहिल्या डावात ६० धावांची आघाडी घेता आली.
बिपलाब समंतराय याचे शानदार शतक होऊनही ओडिशाचा पहिला डाव ३११ धावांत रोखण्यात महाराष्ट्राने यश मिळविले. त्
अथक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि विजिगीषू वृत्तीच्या जोरावर नाबाद ७९ धावांची झुंजार, प्रेरणादायी, खडूस खेळी साकारत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रणजी…