
महाराष्ट्राने कर्नाटकचा दुसरा डाव २३९ धावांवर संपुष्टात आणत सामना जिंकला.
पोवारला बाद करत मुंबईने गुजरातच्या पहिल्या डावापुढे पूर्णविराम दिला.
रोहितने १० चौकारांच्या जोरावर १०७ धावांची खेळी साकारली.
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लढतीत त्यांच्यासमोर तगडय़ा विदर्भ संघाचे आव्हान आहे.
मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने धडाकेबाज शतकी खेळी साकारली.
पंजाबविरुद्ध श्रेयस अय्यरच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने सहज विजय मिळवला होता
शेवटच्या काही क्षणात मुंबईला जिंकायला दोन धावा आणि तामिळनाडूला जिंकायला एक बळी हवा असताना उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती
या विजयासह दिल्लीने बोनस गुणासह एकूण ७ गुणांची कमाई केली आहे.
‘इशांतने दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे आम्हाला सांगितले आहे.
अशोक शर्मा (संचालक) यांनीही आणखी एक यादी जाहीर करून नवा पेच निर्माण केला.
वानखेडे स्टेडियम किंवा देशातील अन्य कोणत्याही स्टेडियमवर नीरस सामना सुरू आहे.. जिंकण्याच्या ईर्षेपेक्षा दिवस खेळून काढायचा आहे..
देशातील स्थानिक क्रिकेटचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेने सुरू होणार आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेला ७…
महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर कर्नाटक रणजी करंडकावर नाव कोरणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
भारताच्या संघात स्थान मिळविण्याची क्षमता असलेल्या विजय झोलने पदार्पणातच नाबाद द्विशतक झळकावले. त्याच्याबरोबरच हर्षद खडीवाले
सोमवारी वानखेडेवर रोहितचा ‘हिट’ शो पाहायला मिळाला. संघ अडचणीत सापडलेला असताना रोहितने नाबाद दिडशतक झळकावल्याने मुंबईला तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद…
फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर उत्तर प्रदेशने रणजी करंडक क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राला आघाडी मिळविण्याच्या संधीपासून वंचित ठेवले. अनिर्णीत राहिलेल्या या सामन्यात…