
साधूंना जादुटोणा कायदा का नकोसा वाटतो आणि त्यातील कोणत्या तरतुदी धीरेंद्र कृष्ण महाराजांना अडचणीच्या ठरू शकणाऱ्या आहेत याबाबत उत्सुकता आहे.
पुरीच्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात गैर-हिंदू आणि परदेशी नागरिकांना प्रवेश का नाही? यावरील मतमतांतरे नेमकी काय? याचा हा आढावा…
मनुस्मृती काय आहे? मनुस्मृतीत खरंच अशी विधानं करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न चर्चेत आले. या निमित्ताने मनुस्मृतीविषयीचं हे…
आदिवासी वेगळ्या जनगणनेची मागणी का करत आहेत? सरना धर्म काय आहे? अशा अनेक प्रश्नांचे विश्लेषण.
धार्मिक विश्वास, रूढी यांच्या चिकित्सेला ‘अभिमाना’मुळे नकार दिला जातो.
स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत ठेवलं आहे.
माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर आहे. म्हणजेच कोणत्या क्षणी कोणती गोष्ट नष्ट होईल, हे सांगता येत नाही. इतकंच कशाला, या…
श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला’’ (चरित्रातील काळजीविषयक बोधवचने, क्र. ३२). माणूस सूक्ष्म सद्बुद्धीच्या प्रेरणेने…
आधी शक्ती मग भोग येतो म्हणूनच सहन होते. असह्य़ होते तेव्हा ते सांगायला माणूस शिल्लक राहतच नाही! श्रीमहाराज हे आपल्याला…
बाहेर जो पसारा दिसतो त्याचा उगम माझ्या मनात असतो आणि बाहेर दिसणाऱ्या पसाऱ्यापेक्षा किती तरी मोठा पसारा आतमध्ये असतो. तो…
श्रीमहाराज अनंत प्रकारे मला मदत करीत आहेतच. नामाच्या रूपाने, बोधाच्या रूपाने, प्रत्यक्ष कृतीतूनही! पण मीसुद्धा स्वतला मदत करण्याची गरज आहे.…
आपल्या मूळ विषयाकडे वळण्याआधी स्वार्थ-निस्वार्थपणाबाबत एक मुद्दा स्पष्ट करू. जो निस्वार्थी आहे त्याचा स्वार्थ पूर्ण सुटला असला पाहिजे म्हणजेच त्याची…
स्वार्थ म्हणजे काय? जिथे ‘स्व’ म्हणजे ‘मी’लाच अर्थ आहे तो स्वार्थ. ‘मी’ आणि ‘माझे’ यांची चौकट जपण्याची अखंड धडपड म्हणजे…
श्रीगोंदवलेकर महाराज यांचे जे विचार आपण गेल्या भागात वाचले त्यातून अनेक तरंग आपल्या मनात उमटले असतीलच. त्यांचा मागोवा घेत बोधाचा…
परोपकार किंवा सेवा हीसुद्धा ईश्वराचीच पूजा होते, सेवा होते. पण आपण जगाला मदत करायला जातो त्याचा हेतू काय असतो? तर…
प्रारब्धानुरूप जन्मजात आर्थिक सुबत्ता असेल किंवा प्रयत्नपूर्वक आर्थिक सुस्थिती वाटय़ाला आली असेल तर अशा धनवंत साधकानं कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे?…
पैशावर आघात करण्यासाठी पैशाचं खरं स्वरूप श्रीमहाराजांसह सर्वच संतांनी वेळोवेळी समजावून सांगितलं आहे. एक लक्षात घ्या, जगताना पैशाची असलेली गरज…
पैशाबाबत श्रीगोंदवलेकर महाराजांसह सर्वच संतसत्पुरुष आपल्याला सावध करतात याचं कारण पैशाचा आपल्या वृत्तीवर फार खोलवर प्रभाव पडत असतो. आपल्या वृत्तीला…
भगवंत कायम बरोबर असणे, म्हणजे भगवंताच्या आधारावर मनानं पूर्ण विसंबून जीवन जगणे. आता ज्या अर्थी इथे जीवन जगणे म्हंटलं आहे…
अपूर्ण वासनेच्या पूर्तीच्या लालसेमुळे जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्राची गाठ पडली आहे. ती गाठ सोडविण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे. ही गाठ फार…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.