
पृथ्वीवरील सर्व मानव हे एकाच पूर्वजवेलाचे भाऊबंद मानले, तर त्यांनी विविध कारणांनी स्थलांतर केले, असे म्हणावे लागेल. अन्यथा वानरवंश ते…
वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील या शाळेने अद्ययावत व आदर्श म्हणून जिल्हाभर ओळख निर्माण केली आहे.
इस्लामी दहशतवाद्यांकडून फ्रान्स या देशास वारंवार लक्ष्य केले जाते यामागे कारण आहे
भारतात आज डिजिटल उद्योगांची सुरुवात होत आहे.
‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात ई-बँकिंगची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय पंचायतराज व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा तर आहेच, शिवाय ग्रामीण भागातील लोकांना ‘आधार’ देणाराही…
पक्षाघाताच्या झटक्यात किंवा मेंदूच्या इतर विकारात मेंदूचे अवयवावरील नियंत्रण जेव्हा जाते तेव्हा रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो आणि मदतनिसाशिवाय तो असहाय…
सोशल साइट्सवरील आभासी लढाईपासून सामान्य जनता काहीशी लांब असल्याने त्यामार्फत क्रांती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तेथील खेळाडूंना मैदान मोकळे आहे.…
कृषिशास्त्रज्ञांना कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा शिरकाव करण्याचे तंत्र अवगत झाल्याने कृषी क्रांतीची नवी दिशा नव्वद व त्यापुढील दशकात सापडली आहे. जैवतंत्राचा…
राजकारण नको असणारे ध्येयप्रेरित लोक हिंसेच्या गोष्टी करतात, कारण त्यांना सामान्य लोक आणि त्यांचे सामान्य समझोते नको असतात. नक्षल-प्रभावित भागांप्रमाणेच…
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:चा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वत:चा शोध घेतला, तरच तुम्ही क्रांती घडवू शकता, असे मत…
काही वर्षांपूर्वी बिहारच्या शाळा म्हणजे गुंडापुंडांचे अड्डे आणि गुराढोरांचे गोठे अशा होत्या. लालूप्रसादांच्या जंगलराजमध्ये शिक्षण आणि शिक्षकांची दैनावस्था झाली होती.…
गेल्या वर्षभरात देशात आणि जगभरात मोठय़ा उलथापालथी घडत आहेत. सार्वत्रिक भ्रष्टाचार संपविण्याचे हत्यार म्हणून जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी ‘टीम…
कोरडवाहू शेती, पावसाची अनिश्चितता, शेतीचा मोठा खर्च करून घरप्रपंचात लागणारी मोड कशी करायची, हे आव्हान स्वीकारत औसा तालुक्यातील आशीव येथील…
रुग्णांच्या सीटी स्कॅन चाचण्यांसारखी कामे भविष्यात मोबाईल फोनएवढय़ा छोटय़ा उपकरणाद्वारे करता येणार आहेत. इतकेच नव्हे तर या चाचण्यांचे निष्कर्षही तत्काळ…