राज्यातील ठाणे येथील उल्हास, रायगडमधील सावित्री, पुणे जिल्ह्यातील मुळा-मुठा, कोल्हापुरातील पंचगंगा आणि इतर जिल्ह्यातील नद्यांच्या पूररेषेचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून…
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे अकोल्यातील काटेपूर्णा धरणाचा साठवण तलाव म्हणून वापर होणार असून यामुळे पश्चिम विदर्भातील लाखो हेक्टर शेती सिंचनाखाली येण्याचा…
जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असताना, गिरणा नदीत पकडलेले वाळूने भरलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी सुमारे ३० हजाराची लाच स्वीकारताना एरंडोल…
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, वसई, डहाणू, पालघर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथील २१४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत…
नाशिक शहर परिसरातील औद्योगिक वसाहती, निवासी वसाहतींमधील सांडपाणी गोदावरीत मिसळत असल्याने नाशिकपासून निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वरपर्यंत गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेलींचे जाळे…