“मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या सर्व मच्छिमारांची आणि त्यांच्या नौकांची तात्काळ सुटका करा आणि श्रीलंकेने अटक केलेल्या मच्छिमारांना आवश्यक…
जर तुमच्याकडे माहिती नसेल तर उद्या तुम्ही म्हणाल की, भारताची फाळणी कधी झालीच नाही. फाळणीची समस्या सोडवण्यासाठी सीएए कायदा आणल्याचे…
एक्स्प्रेस अड्डावर एस. जयशंकर, खास मुलाखत पाहा
शाहरुख खान सध्या कतारमधील दोहा शहरांत आहे. दोहा येथे आयोजित एफएसी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून शाहरुखला आमंत्रित…
जयशंकर तेहरानमध्ये होते त्या काळातच इराणने सीरिया, इराक आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतामध्ये थेट क्षेपणास्त्र हल्ले केले.
दोन्ही देश आपले पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवतील, असा विश्वास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्यक्त केला आहे.
रशिया आणि भारत यांच्यात आधुनिक शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनासह लष्करी-तांत्रिक सहकार्याहद्दल चर्चा करण्यात आली
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, भारत स्वतंत्र झाल्यापासून दहशतवादाशी लढतोय. बऱ्याचदा हे तथाकथित हल्लेखोर पाकिस्तानातून आले आहेत.
हरदीपसिंग निज्जर हत्याप्रकरण अद्याप थंड झालेलं नाही, तोच आता गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमेरिकेने भारताकडे बोट दाखवलं आहे.
भारताला स्वत:चे असे एक कथानक असणे आवश्यक आहे. ‘ग्लोबल साऊथ’ हे त्याचे उत्तम उदाहरण असून, आता भारत हा ‘ग्लोबल साऊथ’चा…
भारताने २१ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा बंद…
कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ले किंवा उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूत यांच्यावरील स्मोक बॉम्ब हल्ले यांची जयशंकर यांनी आठवण करून दिली.