
सलमान रश्दी यांनी व्हिक्टरी सिटी या कांदबरीमध्ये विजयनगर साम्राज्याची एक काल्पनिक कथा मांडली आहे. भारतातील एक समृद्ध आणि शक्तीशाली साम्राज्य…
सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात काही नवे तपशील समोर आले आहेत
इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकार तवलीन सिंग यांनी गेल्या आठवड्यातील दोन घटनांचा उल्लेख करत एक भारतीय असल्याची लाज वाटत असल्याची खंत व्यक्त…
भारतीय वंशाचे ब्रिटिश – अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली. न्यूयॉर्कमधील बफेलो जवळील…
वादग्रस्त लिखाणाप्रकरणी रश्दी यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या
२७ वर्षांनी, साहित्यासाठी नोबेल विजेत्यांची निवड करणाऱ्या स्वीडिश अॅकॅडमीने या फतव्याचा निषेध केला आहे.
रश्दी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हे मोदींचे चाटुगिरी करणारे लोक आहेत.
बांगलादेशात अविजित रॉय, अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान बाबू या ब्लॉगर्सच्या हत्येची चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी असे आवाहन वादग्रस्त…
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची टीका झोंबल्यानंतर वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी नेमाडे यांच्याविषयी
प्रादेशिक भाषेत लिहिले म्हणजे ते संकुचित प्रादेशिकवादीच असणार असे म्हणून त्यावर टीका केली जाते किंवा त्याची दखलच घेतली जात नाही.
भारतीय साहित्यविश्वातील सर्वोच्च गणला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना मिळाल्याने तुकोबांच्या मराठीचाच गौरव झाल्याची भावना साहित्यप्रेमींमध्ये व्यक्त…
साहित्य विश्वातील मानाचा असा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतरच्या तिसऱ्याच दिवशी भालचंद्र नेमाडे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
साधारपणपणे कुठलाही चांगला लेखक आपल्या वयाच्या साठीनंतर कौडकौतुकाचा आणि मान-सन्मानाचा धनी होतोच.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आल्यास अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणखी गळचेपी होईल, अशा शब्दांत जन्माने भारतीय असलेले प्रसिद्ध लेखक…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेल्या धमकीवजा आदेशामुळेच आपल्याला कोलकाता भेट रद्द करणे भाग पडले, असा आरोप वादग्रस्त…
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेल्या धमकीवजा आदेशामुळेच आपल्याला कोलकाता भेट रद्द करणे भाग पडले, असा आरोप वादग्रस्त…
वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांचा कोलकाता दौरा ऐनवेळी रद्द करावा लागण्याचा प्रकार दुर्दैवी आहे, असे मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची…
ख्यातनाम लेखक सलमान रश्दी व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या उत्तर दिल्लीतील वडिलोपार्जित बंगल्याचा ताबा राखण्याची कायदेशीर लढाई हरले आहेत. १९७० मध्ये…