लोकत्रय या शब्दाचा खरा गूढ अर्थ आहे तो सामान्य, मध्यम आणि उच्च या तीन श्रेणीतील लोकांशी संबंधित आहे.
सध्या ‘सैराट’ हा चित्रपट सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्यामुळे अर्थातच तो शब्द ज्याच्या त्याच्या तोंडी.
तऱ्हेने वैविध्य हा निकष लावावयाचा झाल्यास समर्थ रामदास अत्यंत थोरच ठरतात.
सदासर्वदा जर रामाची अर्थात शाश्वत परमतत्त्वाची धारणा साधायची असेल, तर ‘दु:खाची स्वये सांडी जीवी करावी’
समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचे लक्षात घ्यावे असे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यातील निसर्ग.
समर्थ रामदास स्वामींची मनाला खूप ऊर्जा देणारी ही ओवी.
मनोबोधाच्या सहाव्या श्लोकाचं विवरण आता संपलं. नको रे मना क्रोध हा खेदकारी
प्रापंचिकाचा बात्याग आहे तो आंतरिक द्वंद्वातून प्रत्यक्षात घडत असलेल्या आसक्तीयुक्त कर्माचा.
ज्याचे वाचन केले असता अवगुण निघून जातात, सद्बुद्धी होते, अधोगती टळते, त्या पुस्तकाला ग्रंथ म्हणावे.
‘मनाचे श्लोक’ ही तर मानसशास्त्र समजून घेणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे
समर्थ रामदासांनी १६३२ ते १६४४ या कालखंडात भारतभर भ्रमंती केली. यानिमित्ताने त्यांनी मराठीतर समाजांपर्यंत आपले विचार व तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी दखनी-उर्दू,…
समर्थ रामदासांच्या चरित्रातील केवळ घटनाक्रम वा कथा आपल्याला वाचून चालणार नाही तर, त्या घटनांमागील सूत्रे लक्षात घेणे महत्त्वपूर्ण आहे, असे…