scorecardresearch

Page 179 of सांगली News

धावत्या रेल्वेतून उडी टाकल्याने दोन तरुणींसह तिघांचा मृत्यू

चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यानंतर धावत्या रेल्वेतून उडी टाकल्याने दोन तरुणींसह तिघांचा बुधवारी सकाळी मिरज रेल्वे स्टेशन नजीक कुर्डुवाडी पॅसेंजरखाली…

काँग्रेसच्या मिरज मेळाव्यात मानापमानवरून वादंग

‘बाजारात तुरी.. अन् भट भटणीला मारी’ अशी अवस्था मिरज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस संघटनेची झाली असून वचनपूर्ती मेळाव्यावेळी झालेल्या हमरी-तुमरीवरून जोरदार…

सांगलीतील प्रत्येक कामाचे ‘थर्डपार्टी ऑडिट’ करावे

सांगली महापालिका क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक कामाचे ‘थर्डपार्टी ऑडिट’ करण्यात यावे असे आदेश केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सोमवारी झालेल्या…

शेतकऱ्यांना पेन्शन मागणीसाठी कोल्हापूर ते नागपूर संघर्ष यात्रा

केरळ, गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही दोन हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी जनता दलाच्या वतीने कोल्हापूर ते नागपूर संघर्ष यात्रा काढण्यात…

पंचावन्न लाखांचा अपहार, कनिष्ठ लेखा सहायकाला अटक

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात झालेल्या ५५ लाखांच्या अपहार प्रकरणी कनिष्ठ लेखा सहायक संजय शंकर गोसावी याला विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी…

पश्चिम महाराष्ट्रात ‘स्वाभिमानी’कडून ऊसतोडी बंद

उसाचा दर जाहीर करण्यापूर्वीच साखर कारखाने चालू करण्याचे प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले. सोनहिरा, केन अॅग्रो, हुतात्मा, क्रांती…

नव्वदीतल्या आजींनी यमदूतालाही दाखवल्या वाकुल्या

जीवनाच्या अंतिम प्रवासासाठी चौघांच्या खांद्यावरून गेलेल्या मिरजेतील ९२ वर्षांची आजी दैव बलवत्तर म्हणून यमदूतालाही वाकुल्या दाखवून स्मशानातून घरी परतल्या. आजीबाईंची…

निवडणूक खर्चासाठीच साखरेचे दर पाडले- शेट्टी

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या खर्चासाठीच सहकारी साखर कारखानदारांनी व्यापा-यांशी संगनमत करून साखरेचे दर गेल्या तीन महिन्यात पाडले असल्याचा आरोप स्वाभिमानी…

अपहारप्रकरणी समाजकल्याण विभागच आरोपीच्या पिंज-यात

सांगली जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात झालेल्या 55 लाखांच्या अपहारप्रकरणावरून सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होऊन समाजकल्याण विभागालाच आरोपीच्या पिंज-यात…

तासगाव कारखाना बंद पाडण्याचा कदम व आर. आर. पाटील यांचा डाव- संजय पाटील

तासगाव साखर कारखाना बंद पाडण्याचाच पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा डाव असून, जनतेच्या न्यायालयातच या…