सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या आणि शेतीसाठी आता ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ…
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता असून दोन नगरसेवकांनी आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून अजित पवार यांच्या…