
तामिळनाडूमध्ये, स्वच्छता विभागात काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला ७.५ लाख रुपयांचे १०० ग्रॅम सोन्याचे नाणे कचऱ्यामध्ये पडलेले आढळले.
एकूण आठ विभागांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा, पर्यटनस्थळे, तसेच …
अभियान मोहिमेत सहभाग नोंदवण्याच्या केलेल्या आवाहनानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवला
केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी निवड केलेल्या देशातील तिसऱ्या शहराने स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले
‘मुंबईला गेलात, तर समुद्र आवर्जून बघायचाच,’ अशी तंबी पहिलीवहिली मुंबईची वारी करणाऱ्या प्रत्येक माणसाला मिळतेच.
महापालिकांतर्गत शहरातील विविध भागांतील दोन भूखंडाच्या मध्ये मलनि:सारणासाठी सोडण्यात आलेल्या जागा ३० वर्षांसाठी भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नवी जागृती, नवे संदेश, नवे विचार देणारी ठाण्यातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा यंदा अधिकच दिमाखदार पद्धतीने साजरी होणार असून स्वागतयात्रेचा आनंद
ठाण्यातील ब्राह्मण सोसायटीमधील माधवबागेतली तळमजल्यावरची जागा. हॉलच्या तिन्ही भिंतींना टेकून बसलेले आठ कॉम्प्युटर, त्यांच्यासमोर बसलेले
स्वच्छतागृहांच्या अभावी महिलांची होणारी कुंचबणा थांबविण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचा पुणे महापालिकेचा ‘पॅटर्न’
भोसरी एमआयडीसी परिसरातील उद्योजक कोटय़वधी रुपयांचा एलबीटी पालिकेकडे भरतात. मात्र, या परिसरातील रस्त्यांवर १५ वर्षांपासून डांबरीकरण झालेले नाही.
व्यसनमुक्ती केंद्रांतील कार्यक्रमापासून किल्ले स्वच्छता मोहीम अशा प्रसिद्धी देणाऱ्या कार्यक्रमांमध्ये हिरीरीने पुढाकार घेत घसघशीत आर्थिक सहाय्य करणाऱ्या बडय़ा कंपन्या रेल्वेस्थानकांवरील…
पोलीस अधिकारी म्हटले की कडक गणवेष, रुबाबदार व्यक्तिमत्व समोर उभे राहते. तरुण महिला अधिकारीसुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाची आगळीवेगळी छाप पाडत असतात.
समुद्रसपाटीपासून अतिउंचावरील अनेक ऐतिहासिक गडांचे स्थापत्यशास्त्र प्रगत होते, असे म्हटले जाते. कारण त्या काळी खोदलेली पाण्याची टाकी बारमाही पाण्याचे मुख्य…
भारताच्या ग्रामीण भागातील सुमारे १० कोटी घरांमध्ये स्वच्छतागृहे नसून या पाश्र्वभूमीवर उघडय़ावर नैसर्गिक विधी करण्याच्या क्रियेस आळा घालण्यासाठी सरकारला एक…
ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या वतीने ‘एक दिवस रंकाळ्यासाठी’ अशा नावाने १८ मार्च रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या…
अंबरनाथ शहराच्या स्वच्छतेसाठीचा ४२१ कोटी रुपयांचा शहर स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला असून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने हा
‘स्वच्छतेकडून स्वास्थ्याकडे’ असा संदेश देत रास्ता पेठेतील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यापक व विद्यार्थ्यांनी अमृतेश्वर घाट ते ओंकारेश्वर पूल दरम्यानच्या नदीपात्राची…