नागपूरच्या दीक्षाभूमीवर जॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती केली होती. शासनाने याच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले होते. परंतु येथे मेट्रो रेल्वेसाठी भूमिगत…
कल्याणमधील वालधुनी येथील विवादित जागेवर बिहारच्या बोधगयाच्या धर्तीवर भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेना शिंदे पक्ष आक्रमक झाला आहे.
विरोधी पक्षांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांच्या चारित्र्याचे कौतुक केले आणि शिंदेंच्या पक्षातील आमदारांच्या व्हिजनवर तीव्र शंका…