आपले हास्य, उत्साह यातून मनाचे सौंदर्य म्हणजेच मनातला आनंद प्रतीत होतो.
जकात रद्द करून एलबीटी आणण्यास विरोध करणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी घुमजाव करत आता एलबीटीला पाठिंबा दिला आहे.
राज्य सरकारला देणे माहिती नाही, फक्त घेणे माहिती आहे. लोकसभेच्या धक्क्य़ातून सत्ताधारी सावरले नाहीत म्हणूनच व्यापाऱ्यांना ते बळी पडत आहेत,…
एलबीटी रद्द करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यास राज्यभरातील सर्व महापालिका बंद पुकारतील, असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी पिंपरीत बोलताना…
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी, तसेच रिक्षाचालकांना हकीम समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळवून देण्याकरिता कामगार नेते शरद राव यांनी पुन्हा दबावतंत्राचा अवलंबण्यास…
जकात रद्द केली, आता एलबीटी रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मूठभर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून लाखो कामगारांचा रोष पत्करू नका.…
बेस्टच्या डळमळीत आर्थिक स्थितीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांना एप्रिलचे वेतन मिळू शकलेले नाही. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेत कामगार नेते शरद राव यांनी…
आंदोलनामुळे दोन दिवस बुडालेले ‘बेस्ट’चे सात कोटी रुपयांचे उत्पन्न वाहक-चालकांच्या वेतनातून वसूल करण्याची आणि ‘दि बीईएसटी वर्कर्स युनियन’ची मान्यता रद्द…
नव्या डय़ुटी शेडय़ुलविरोधात बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी केलेला विरोध उत्स्फूर्त असून त्यात आमच्या कर्मचारी संघटनेचा काहीच सहभाग नाही, असे मंगळवारी रात्री सांगणाऱ्या…
आंदोलनापासून अलिप्त असल्याचे भासविणाऱ्या शरद राव यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे बुधवारीही मुंबईकरांना बस सेवेपासून वंचित राहावे लागणार आहे.
पथाऱ्या पसरून पदपथ अडवून पादचाऱ्यांना त्रास देणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांसाठी मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी दबावतंत्राचा अवलंब सुरू केला…
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिक्षाचालकांच्या जीवावर उठले आहेत. सातत्याने रिक्षाचालकांच्या विरोधात निर्णय घेत त्यांनी रिक्षाचालकांना देशोधडीला लावण्याचे कंत्राट खासगी वाहतूकदारांकडून…
पालिका कर्मचाऱ्यांना बक्कळ बोनस मिळवून देण्याचा आग्रह धरणारे कामगार नेते शरद राव यांनी सोमवारी घूमजाव करीत पालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या…
सरकारने हक्काची जागा व परवाना देईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे, अशी घोषणा कामगार नेते शरद राव यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आता रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटविण्याचे अधिकार महापालिकेऐवजी नगर फेरीवाला समितीला मिळणार आहेत.
एका इशाऱ्यानिशी रस्त्यावर उतरणाऱ्यांची किंवा रस्त्यावरून गायब होणाऱ्यांची फौज हाताशी असली की तिच्या बळावर कुणालाही कसेही वाकविता येते या समजुतीमुळे…
रिक्षा संघटनांचा अंतर्गत विरोध, राजकीय पक्षांनी केलेला हल्लाबोल आणि त्याउपर उच्च न्यायालयाचा दणका यामुळे ऑटोरिक्षा मालक चालक संघटना संयुक्त कृति…
न्यायालयात येण्याचा मार्ग उपलब्ध असतानाही कायदा हातात घेऊन ‘रिक्षा बंद आंदोलना’चे हत्यार उपसणाऱ्या आणि नागरिकांना वेठीस धरणाऱ्या शरद रावांच्या …
जनतेच्या नाराजीला मिळालेला राजकीय पाठिंबा, न्यायालयाची तंबी, संघटनांमधील फूट आणि ठाम सरकार यामुळे कोंडीत सापडलेले कामगार नेते शरद राव यांचा…
तुमच्या समस्या वा मागण्यांचे गाऱ्हाणे सरकारकडे मांडा आणि सरकार ऐकत नसेल तर न्यायालयाचे दार तुम्ही कधीही ठोठावू शकता,
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.