नामाचं महात्म्य सांगताना चोखामेळा महाराज सांगतात की, नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी।
विराट वृक्षाचं बीज पेरताक्षणी काही जमिनीतून विराट वृक्ष उगवत नाही! बीज पेरणाऱ्याच्या आणि झाडाची निगा राखणाऱ्याच्या वाटय़ाला झाडाची फळं येत…
जोवर शरीर आणि मनाच्या आसक्तीपलीकडे माणूस जाऊ शकत नाही तोवर खरं मौन शक्य नाही, तोवर ‘हृदयी देवाचे चिंतन’ही शक्य नाही,…
रूप पाहतां लोचनी। सुख झाले वो साजणी।। तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।। अभंगाच्या या ओळी अचलदादांनी पुन्हा…
हृदयेंद्रच्या ओघवत्या बोलण्यात खंड पडला तेव्हा नि:शब्द शांतता पसरली. कुणालाच हस्तक्षेप करावासा वाटला नाही. तेवढय़ा अल्पविरामाच्या क्षणांत कर्मेद्र कॉफी भरलेले…
आपण आरशात कशासाठी पाहतो? असा प्रश्न एका शिष्याने महात्मा सुकरान यांना विचारला. यावर सुकरान उत्तरले, ‘मी कुरूप आहे हे मला…
प्रपंचाचा प्रभाव मनातून न सुटलेल्या, कर्तव्याचं भान नाही आणि स्वार्थपोषक, भ्रममूलक कर्माकडे ओढा असलेल्या माझ्यासारख्या प्रापंचिक साधकाला भगवंत सांगत आहेत…
स्वामींच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण योग्य पथ्य-पाणी व सेवा-शुश्रूषा राखली नाही तर ती ढासळण्याची भीतीही होती. त्यामुळे हवापालटाची गरज…
आद्या म्हणजे आधीपासूनचा. सृष्टीच्या आधीपासून ब्रह्मच होतं. त्यामुळे आद्या म्हणजेच परब्रह्म. ॐलाही ऋषींनी ब्रह्मच म्हटलं आहे.
‘जाणीव म्हणजे काय?’ हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान.
सगुण व अशाश्वत जगाच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी शाश्वताच्या सगुण रूपाचा आधार प्रथम आवश्यक आहे. श्रीगोंदवलेकर
जून-जुलैमध्ये सरीवर सरी कोसळायला लागल्या की, पाऊसपाण्याच्या बातम्यांबरोबर दरवर्षी नेमानं येणारी बातमी म्हणजे आषाढी वारीची.
भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव नाही आणि त्यामुळे त्याचे आणि त्याच्या भक्तीचे मोलही उमगत नाही. भगवंत म्हणजे नेमके काय, हे ‘देव आहे’,…
एकनाथी भागवतात दुसऱ्या अध्यायात, मनुष्यजन्माला येऊन भगवंताचं भजन करून माणूस काळावरही कशी मात करू शकतो, हे सांगण्याच्या ओघात एक फार…