Page 3 of राज्य सरकार News
इलाॅन मस्क यांच्या कंपनीने देशात सेवा सुरू करण्याचे जाहीर केल्यावर इंटरनेट सेवेसाठी या कंपनीबरोबर सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र हे देशातील…
तांत्रिक अडचणींमुळे २.४० कोटी महिलांपैकी केवळ ८० लाख महिलांचेच ईकेवायसी पूर्ण झाले आहे, त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
नव्याने उत्पन्न होणाऱ्या विषाणूजन्य आजारांचे मोठे आव्हान जगासमोर उभे राहिले आहे.
नवे धोरण वा योजना स्वयंनिर्वाही असावी, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी देणे शक्य नसल्यामुळे गृहनिर्माण विभागाने…
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) टप्पा – २ साठी राज्य सरकारने १७८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास…
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदान जमा होणार असून शासनाने २८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून, नामकरणाच्या प्रस्तावास पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र…
या अध्यादेशाद्वारे पाच प्रशासकीय विभागांच्या सात राज्य अधिनियमांमधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
सरकारने कालबद्ध पद्धतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने, केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्ड अधिकृतपणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Parinay Fuke : भंडारा नगरपरिषदेतील भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यावर नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्या जागी तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी…
राज्य शासनाने आज जाहीर केले की वर्धा शहरातील रामनगर येथील भाडे पट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकांना निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास…