Page 4 of राज्य सरकार News
या अध्यादेशाद्वारे पाच प्रशासकीय विभागांच्या सात राज्य अधिनियमांमधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
सरकारने कालबद्ध पद्धतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने, केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्ड अधिकृतपणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Parinay Fuke : भंडारा नगरपरिषदेतील भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यावर नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्या जागी तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी…
राज्य शासनाने आज जाहीर केले की वर्धा शहरातील रामनगर येथील भाडे पट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकांना निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने गरिबांसाठी मोठी योजना आणली आहे. त्यानुसार दरिद्र्यरेषेखालील गरीब ग्राहकांना तब्बल…
वहिवाटीच्या रस्त्याच्या (पाणंद) दाव्यांमधील रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी आता ‘जिओ टॅग’सह छायाचित्र आणि…
Deepak Kesarkar Rohit Arya Case:
फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याने राज्यातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.
रेरा कायद्याच्या अंमलबजावणीनंतरही ग्राहकांची फसवणूक सुरूच असल्याची टीका अभ्यासक विजय कुंभार यांनी केली. ‘महारेरा’चे निर्णय कागदावरच राहतात, तर विकसकांवर दंडात्मक…
घर संपादन झालेल्या कुटुंबांना ४० हजार रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. जनावरांच्या गोठा किंवा शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा २० हजार…
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो.