विश्लेषण: ऊस निर्यात बंदीचा निर्णय राज्य सरकारला का फिरवावा लागला? ऊस निर्यात बंदीचा निर्णय जाहीर होताच शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ऊस उत्पादन करणे अनेकविध कारणांमुळे महागडे होत चालले आहे. अशा… By दयानंद लिपारेSeptember 27, 2023 10:36 IST
शेतकऱ्याने पंजा मारण्याआधीच शासनाकडून ऊस निर्यात बंदी अध्यादेश मागे – राजू शेट्टी राज्य शासनाने १४ सप्टेंबर रोजी एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यात ऊस नेण्यास मनाई करणारा अध्यादेश लागू केला होता. By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2023 21:22 IST
“कारखानदारांच्या दाढ्या कुरवाळण्याचा…”, राज्याबाहेर ऊस निर्यातबंदीवरून राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला महाराष्ट्र सरकारने परराज्यात ऊसाची निर्यात करण्यास बंदी घातली आहे. या बंदीविरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 16, 2023 14:34 IST
ऊस वाळून जाण्याच्या शक्यतेने कारखाने नोव्हेंबरपूर्वी सुरु करावेत; बळीराजा शेतकरी संघटनेची साखर आयुक्तांकडे मागणी निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. चालू वर्षात पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी झाल्यामुळे उसाच्या शेतीचे प्रचंड… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 21:40 IST
कोल्हापूर: ऊस उत्पादकांना अच्छे दिन; एफआरपी मध्ये वाढ, प्रति टन ३१५० रुपये दर मिळणार केंद्र सरकारने बुधवारी आगामी २०२३-२४ या ऊस गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी (वाजवी आणि लाभदायक किंमत) मध्ये प्रति क्विंटल १० रुपये… By लोकसत्ता टीमJune 28, 2023 19:16 IST
राज्य सरकारने सहकारी संस्थेच्या कायद्यात सुधारणा केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी नाराज का झाले? राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार सक्रिय नसलेल्या सदस्यांची प्राथमिक सदस्यता काढून घेता येणार आहे. त्यांना संस्थेच्या किंवा सोसायटीच्या निवडणुकीत मतदान करता… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: June 18, 2023 13:41 IST
आता ‘अभ्यास गट’ तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकेल का? ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन नसणे हा त्यांच्या पिळवणुकीमधला महत्त्वाचा ‘पेच’ आहे… By पद्माकर कांबळेUpdated: February 9, 2023 10:31 IST
ट्रॅक्टरने आणला एका वेळी तब्बल ४७.४५१ मेट्रिक टन निव्वळ ऊस वाई : किसन वीर कारखान्याचा झाला काटा लॉक . By लोकसत्ता टीमFebruary 2, 2023 18:01 IST
विश्लेषण : साखरेचा हंगाम यंदाही गोड? राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९६ टक्के राहिला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत या हंगामात राज्याची कामगिरी सरस झाली आहे. By दत्ता जाधवJanuary 30, 2023 03:59 IST
विश्लेषण : ऊसतोड कामगारांचे भवितव्य टांगणीवरच? सुमारे ८० हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या राज्यातील साखर व इथेनॉलचा व्यवसाय ज्या दहा लाखांहून अधिक ऊसतोड कामगारांच्या तोडणीवर अवलंबून आहेत. By सुहास सरदेशमुखJanuary 23, 2023 12:15 IST
८१ साखर कारखानदारांची ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक गेल्या १६ वर्षांत राज्यात ८१ साखर कारखान्यांची ऊसतोड मजूर मुकादमांकडून सुमारे ३९ कोटी ४७ लाखांची फसवणूक झाली आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2022 05:59 IST
विश्लेषण: ऊस उत्पादकांसाठी ‘एफआरपी’ बदलाचा निर्णय किती परिणामकारक ठरेल? राजकीय पडसाद काय? साखर दर नियंत्रण कायद्यानुसार १४ दिवसांमध्ये एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव ) देणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने हा कायदा २००९… By दयानंद लिपारेDecember 3, 2022 15:50 IST
“पाठीवर, पदरावर गणपती नसावा…,” ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या लूकवर चाहती नाराज, उत्तर देत म्हणाली…
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
VIDEO: दिल्लीत मुलींच्या हॉस्टेलला भीषण आग; अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल, ३५ मुलींना वाचवलं
21 “राष्ट्रीय नेत्या असूनही तुम्हाला अद्याप अमित शाहांनी वेळ का दिला नाही?”, पंकजा मुंडे स्पष्ट म्हणाल्या…