
केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविणे सुरू केले आहे.
मुंबई स्वच्छ व्हावी म्हणून गेल्या तीन वर्षांमध्ये पालिकेने खूप प्रयत्न केले.
एकाच दिवशी स्वच्छतागृह बांधण्यासाठी १० हजार खड्डे घेण्याचा कार्यक्रम आखण्यात आला.
येत्या डिसेंबपर्यंत पुणे विभाग हागणदारीमुक्त म्हणून जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू व स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली.
सोलापूर ग्रामीणमध्ये चार लाख २५ हजार शौचालये (९१.६८ टक्के) बांधण्यात येऊन त्यांचा वापरही होत आहे
स्वच्छ भारत मोहिम काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे समोर
एका उपक्रमांतर्गत नागपूरच्या पाच तरुणांची ‘स्वच्छ भारत दूत’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र स्वच्छता अभियानाचा गवगवा होत असला तरी झोपडपट्टय़ांचा भाग अशा प्रकारच्या अभियानातून जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सहभागी झाला आहे.
गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून देशभर ‘क्लीन इंडिया’ मोहीम सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वच्छतेच्या बाबतीत राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची स्थिती…
माझे शहर स्वच्छ शहर, माझी जबाबदारी या संकल्पनेतून महापालिकेने आणि जिल्हा परिषदेने अनेकदा शहरातील आणि जिल्ह्य़ातील विविध भागात लोकसहभागातून स्वच्छता…
अस्वच्छतेचा सर्वाधिक परिणाम होतोय तो पर्यावरणावर आणि त्या अनुषंगाने सर्व जीवसृष्टी प्रभावित होत आहे. मात्र, ही अस्वच्छता निर्माण करण्यास नागरिकच…
शहरात मोठय़ा प्रमाणात खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असतानाच जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीची गुंतागुंतीची समस्या निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती झाडून घेऊन ‘स्वच्छ भारत’ करण्याचा संकल्प काय सोडला, तोच त्यांच्या सहकार्यानाही हाती झाडू धरण्याचा मोह आवरला…
केंद्र सरकारने गांधी जयंतीचे निमित्त साधून देशभरात स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्यासाठी स्वच्छता मोहीम छेडली. मात्र, नागपूरवर प्रेम करणाऱ्या काही नागपुरकरांनी न…
आयडीबीआय बँकेने ९ कोटी रुपयांच्या सामाजिक दायित्व उपक्रमाचा भाग म्हणून बँकेच्या ग्रामीण व निमशहरी शाखांनजीकच्या शाळांमध्ये विद्यार्थी व विद्याíथनींसाठी शौचालये…