scorecardresearch

Tanta-mukti News

विदर्भातील १६ हजार गावे तंटामुक्त

गावातील भांडणे गावातच सुटावे, यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत आतापर्यंत विदर्भातील १६ हजार गावे तंटामुक्त झाली…

नाशिक परिक्षेत्रात ३९५३ ग्रामसुरक्षा दलांची स्थापना

ग्रामीण भागात वाडी, वस्त्यांवर पडणारे दरोडे आणि गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीकोनातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या

निवडणूक अविरोध पार पाडण्यासाठी प्रयत्न

गावात तंटे निर्माण होण्यास काही अंशी राजकीय हस्तक्षेपही कारणीभूत ठरतो. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो वा कुठल्याही सहकारी संस्थेची.

कालावधी वाढविण्याचा विषय प्रलंबित घोषणेची अमलबजावणी कधी होणार?

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंचा कार्यकाळ एक वर्षांचा आहे. मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकाळ वाढविण्याची मागणी वारंवार केली जात आहे.

विकास कामांसाठी निधीची तजवीज

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता, मूल्यमापनाची प्रक्रिया पार पडल्यावर तंटामुक्त झालेल्या सर्व गावांना लोकसंख्येच्या

जळगावमध्ये पोलिसांनी घेतली ३०० गावे दत्तक

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जळगाव जिल्हा अद्याप उल्लेखनीय कामगिरी करू न शकल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाने सहाव्या वर्षांत सुमारे ३००…

अहमदनगर अद्याप निम्म्या वाटेवरच

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६०४ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली आहेत. या जिल्ह्यातील…

विशेष पुरस्कारापासून धुळे वंचितच

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत मागील पाच वर्षांत धुळे जिल्ह्यातील एकूण १९१ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली आहेत. या जिल्ह्यातील…

राज्यात दाखल होणाऱ्या तंटय़ांच्या प्रमाणात ८१ हजारने घट

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे राज्यात दरवर्षी दाखल होणाऱ्या तंटय़ांचे…

तंटामुक्त गावांची संख्या पाच वर्षांत सोळा हजार

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत गेल्या पाच वर्षांत राज्यात १६,००४ गावे ‘तंटामुक्त’ म्हणून जाहीर झाली असून त्यांना स्थायी स्वरूपाच्या विकासकामांसाठी…

कामकाजाची सखोल पडताळणी

जिल्हा मूल्यमापन समिती गावातील तंटामुक्त गाव समितीची आणि ग्रामस्थांची बैठक घेते. मोहीम कालावधीत केलेल्या कामांची माहिती त्यांच्याकडून घेवून स्वयंमूल्यमापन अहवाल,…

तंटामुक्ती मोहिमेस ग्राम सुरक्षा दलाचे साह्य़

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा…

विदर्भाच्या ८ जिल्ह्य़ातील तंटामुक्ती पुरस्काराचे ९३ क ोटी रखडले

बुलढाणा जिल्ह्य़ातील ३३३ गावांचे ७.१६ कटी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पुरस्कारप्राप्त विदर्भातील आठ जिल्ह्य़ातील एकूण ९३ कटींचा निधी शासन…