तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News
वेदप्रतिपादित मानवीय मूल्यांद्वारे जगातील प्रत्येक माणसाला शाश्वत सुखाचा संदेश देणारी ‘आर्य समाज’ ही संस्था आज (१० एप्रिल) १५१ वर्षे पूर्ण…
मराठीतील अभिजात ग्रंथ मानल्या जाणाऱ्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या पुस्तकाचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीळकंठ रथ यांनी…
वि. का. राजवाडे यांचा जन्म आजोळी, कोकणातल्या वरसई गावात झाला. त्यांना वैजनाथ नावाचा त्यांच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा भाऊ होता.
तर्कतीर्थांनी केलेल्या चिकित्सक गौरवापासून साने गुरुजींनी वाहिलेल्या भावपूर्ण काव्यांजलीपर्यंत राजवाडे यांच्या कार्याचे विविधांगी पण ओझरते दर्शन आपण घेतले.
गावोगाव, प्रांतोप्रांती वणवण भटकून, परिश्रमपूर्वक संकलित केलेली मराठ्यांच्या इतिहासाविषयीची साधने संपादित आणि प्रकाशितही करण्याचे डोंगराएवढे काम त्यांनी पार पाडले होते.
आदिवासी बंधू- भगिनींच्या मनात अमोघ वाणीने स्वातंत्र्य यज्ञाच्या ज्वाला धुमसत ठेवल्या. जल, जंगल, जमीन, आमचे इमान नि इनाम मानत ब्रिटिश…
सहकारी, चरित्रकार, संपादक, समीक्षक म्हणून अनेक वर्षे तर्कतीर्थांच्या सहवासात राहिलेले सव्यसाची साहित्यिक प्रा. रा. ग. जाधव यांनी नोंदवलेली निरीक्षणे खरोखरीच…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाच्या संकलन, संपादन, प्रकाशनाचा हा उपक्रम शिळोप्याचा उद्योग नव्हता किंवा अनुदानाच्या हव्यासापोटी केलेली खटपट नव्हती.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना जितके प्रशंसक लाभले, त्यामानाने टीकाकार अपवाद. प्रा. मे. पुं. रेगे आणि प्रा. रा. ग. जाधव या…
प्रा. रा. ग. जाधव मराठी साहित्य विश्वात समीक्षक म्हणून परिचित होते; पण ते ‘मराठी विश्वकोशा’चे मानवविद्या शाखा संपादक म्हणून २३ वर्षे…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे जीवन केंद्रित करून लिहिलेली चार चरित्रे आहेत, पैकी सर्वप्रथम १९९२ला मालती देशपांडे यांनी पाऊणशे पृष्ठांचे नेटके चरित्र…
स्वामी केवलानंद सरस्वती हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे गुरू. त्यांनी २३ ऑक्टोबर, १९३१ रोजी टेंबू (जि. सातारा) येथे विधिवत संन्यास ग्रहण…