Page 2 of तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

आचार्य अत्रे यांचे साहित्य विनोदी आहे. विनोदी साहित्य हे लिहिण्यास सर्वांत कठीण साहित्य आहे. विनोदी वृत्ती माणसाला द्वंद्वातून बाहेर काढते.

कथाकथनाच्या परंपरेला नैतिक अधिष्ठान, हौतात्म्याची ओढ, समर्पणाची वृत्ती निर्माण करण्याचे, माणूस बदलण्याचे सामर्थ्य साने गुरुजींनी प्राप्त करून दिले.

बुद्ध आणि गांधींमध्ये जे तात्त्विक साम्य आहे, ते त्यांच्या जीवनात मात्र नाही. गांधींची तुलना ख्रिास्तांशी केली जाते. या दोघांमध्ये काळाचे…

हे चरित्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘महात्मा फुले स्मृतिशताब्दी वर्ष’ (१९९०) आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष’ (१९९१) असे दुहेरी…

इंडियन एज्युकेशन सोसायटी, दादर, मुंबई संस्थेने १९९१ मध्ये ‘प्रगत संशोधन केंद्रा’ची स्थापना केली. यामार्फत त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांची ‘शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान व…

मुंबई विद्यापीठाच्या ‘सेनापती बापट व्याख्यानमाले’त १९७६ ला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दोन व्याख्याने दिली होती.

‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत’ हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा भाषणसंग्रह आहे. १९७२ मध्ये प्रकाशित हा ग्रंथ व्हीनस प्रकाशन या…

‘‘टिळकांच्या निष्ठेला अपवाद नाही. इतरांच्या लेखनात हे अपवाद मधूनमधून आढळतात. टिळकांच्या लेखांत लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य केव्हाही खाली जात नाही.

इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (१८६३ ते १९२६) यांनी मराठ्यांचा इतिहास, मराठी भाषेचे व संस्कृतीचे ऐतिहासिक व्याकरण, जुन्या (प्राचीन) मराठी वाङ्मयाचा इतिहास,…

वैदिक संस्कृती म्हणजे केवळ प्राचीन संस्कृती नाही, तर वेदांपासून महात्मा गांधींपर्यंतच्या भारतीय संस्कृती विकासाचा आढावा घेणारा ग्रंथ म्हणून याचे असाधारण…

१९४६ मध्ये सत्यशोधक समाज, वाई या संस्थेच्या स्थापनेचा रौप्य महोत्सव बाह्म समाज, वाई या संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने तर्कतीर्थ…

तत्कालीन नागपूर विद्यापीठाने १९४० मध्ये आपल्या ‘श्रीधर गणेश परांजपे व्याख्यानमाला’मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना व्याख्यानार्थ आमंत्रित केले होते. ती व्याख्याने या…