Page 32 of तापमान News
उष्माघात टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे उन्हामध्ये घराबाहेर न पडणे. ऊन जास्त असेल तर दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर पडणे…
विदर्भात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात मंगळवारी सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले…
ब्रिटनमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेने तेथील नागरिक हैराण झाले आहेत. राजधानी लंडनसह मध्य, उत्तर आणि ईशान्य इंग्लंडच्या भागांत तीव्र उष्णतेमुळे ब्रिटिश…
उपराजधानीत सध्या सकाळी कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो.
केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यानंतर राज्यातही मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील बऱ्याच भागात वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने ही मागणी सुमारे एक हजार मेगावॅटने कमी झाली आहे.
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अवघा पाच दिवसाचा असताना आई सोडून गेली.कारण जन्मतः त्याचे डोळे आत वळले होते.
आजपासून “नवतपा”ची सुरुवात झाली आहे. तापमान पुन्हा एकदा ४३ अंश सेल्सिअसवर गेले असताना पावसाचे ढगदेखील आहेत.
तापमानवाढीबाबत केलेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने जागतिक हवामानशास्त्र संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.
पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला असून उन्हाच्या वाढत्या झळांमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
