Page 45 of तापमान News
ढील ४८ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान ४७ अंशाच्यावर पोहचेल.
मागील आठवडय़ात ३७ ते ३९ अंशादरम्यान असलेल्या पाऱ्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा चाळिशी पार केली
उष्णतेचा कहर यंदा मे महिन्यात वाढीस लागला असून जून महिन्यापर्यंत उष्म्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात एकूण ११ दिवस पुण्याचे कमाल तापमान ४० अंश वा त्याहून अधिक राहिले.
यंदाच्या सुटीत केवळ १५ दिवसच प्रयोग; मुलांना नाटकासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत
विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले.
बाष्प वाढल्याने गुरुवारी मुंबईतील कमाल तापमानात दोन अंशांची घट होऊन ते ३६.१ अंश से.वर आले.
विदर्भ आणि मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रालाही उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे.
जागतिक तापमानवाढीचा परिणाम केवळ निसर्ग आणि मानव जातीवरच होत नसून
कराड शहर व परिसरात रविवारी तापमानाचा पारा प्रथमच चाळिशीपार झाल्याने कराडकर अक्षरश: हैराण झाले आहेत. असेच वातावरण नजीकच्या परिसरात असून,…