
भारतासाठी पूर्णपणे देशांतर्गत असलेल्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या सर्व कृती आणि वक्तव्ये भारताने पूर्णपणे नाकारली
मुक्त आणि खुल्या हिंदू-प्रशांत प्रदेशासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिली.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुरवलेल्या माहितीच्या आधारे इंदोर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी…
चीन, हाँगकाँग, पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेऊन आलेला हस्तक मुंबईत आल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तिथली महागाई देखील वाढली आहे. अशातच पाकिस्तानमध्ये लोकांच्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. वाढती बेकारी हे…
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात ‘पाकिस्तानी तालिबान’च्या दहशतवाद्यांनी सोमवारी दहशतवादविरोधी केंद्रावर कब्जा मिळवला.
दिल्लीचा उल्लेख करत दहशतवादाबद्दल विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी दिलं उत्तर
“अवघ्या जगानं ज्या गोष्टी अस्वीकारार्ह ठरवल्या आहेत, त्यांचं समर्थन करण्याचा मुद्दाच उपस्थित व्हायला नको. एखाद्या राष्ट्राकडून दुसऱ्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया…!”
काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि दहशतवादाशी संघर्षांत सुरक्षा दले सध्या वरचढ ठरली आहेत.
सनदी लेखापालांकडून आर्थिक ताळेबंद पत्रकाचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण, आर्थिक बाबींचे तसेच आर्थिक नोंदींचे विश्लेषण आदींसाठी सहकार्य घेतले जाणार आहे.
राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर केला जात असल्याने अलिकडच्या काही वर्षांमध्ये हा धोका वाढल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे
राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील दहशतवादाबाबत मोठं विधान केलं आहे.
२६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे
हे FATF काय प्रकरण आहे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे हा ‘ग्रे लिस्ट’ काय प्रकार आहे. पाकिस्तानचा त्यात समावेश का केला…
पॅरिसमध्ये पार पडलेल्या ‘एफएटीएफ’च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे
जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात शनिवारी आणखी एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा मुख्य रस्ता दहशतवाद्यांनी अडवला व एक ज्येष्ठ मंत्री आणि अनेक पर्यटकांना काही काळ ओलीस…
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांवर दबाव वाढला असल्याचे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे
सिमीʼ ही संघटना राज्यात विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड, औरंगाबाद, मालेगाव भागांत खूपच सक्रिय होती. ‘सिमी’वर बंदी आल्यानंतरही या भागांतील कारवाया…
केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) आणि इतर संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.