वाहने वाहन चालक भरधाव वेगाने चालवित असल्याने मागील वर्षभरात कल्याण, डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या अपघातांमध्ये या वाहनांनी सर्वाधिक…
ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य तसेच अंतर्गत जलवाहीन्यांवरील गळती रोखण्यासाठी शनिवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.
ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलवाहिनीमध्ये गळती झाल्यानेठाणे महापालिकेने २४ तासांसाठी काही भागातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद केला होता.
ठाणे जिल्ह्यातील शहरांचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असतानाच, त्याठिकाणी अनधिकृत इमारती उभ्या राहण्याबरोबरच अनधिकृत शाळा चालविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले…