
कुटुंबकबिला घेऊन गोव्याची भटकंती करण्याची हौस फार कमी जण बाळगतात.
आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची नोंद पर्यटक व्यवसायिकांनी ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी पर्यटक व्यवसायिकांना केल्या जात असल्या तरी…
जेजुरी गड विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे.
आज आपण भारतातील अशी काही ठिकाणं जाणून घेणार आहोत जिथे एकट्याने प्रवास करण्याचा खूपच सुखद अनुभव तुम्हाला मिळू शकतो.
हा प्रवास पूर्ण १२ दिवस आणि ११ रात्रीचा असणार आहे. तसेच या प्रवासात हॉटेलमध्ये राहण्यासोबतच खाद्यपदार्थ आणि स्नॅक्स, प्रेक्षणीय स्थळांपर्यंत…
सिंधुदुर्गातील मालवण चिवला समुद्रकिनारा हा सफारी आणि डॉल्फिनसाठी प्रसिद्ध आहे . याच समुद्र किनाऱ्यावर मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात डॉल्फिन…
करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या महामारी दरम्यान, हे एक मोठ क्षेत्र आहे ज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोविड-१९ मुळे अनेक देशात अजूनही भारतीयांना प्रवेश नाहीये तर अनेक ठिकाणी अटी आहेत. अशातच अन्य देशात जाण्याआधी स्टॉपओव्हर म्हणून सर्बिया…
उलवेपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या न्हावा बंदरावर पिकनिक स्पॉट विकसित करण्याचा निर्णय CIDCO नं घेतला आहे.
गोव्यात करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
न विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांतून पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आली आहे.
ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
मालिकेत ज्याप्रकारे कोकणातील भूताखेतांच्या कथांचे चित्रण करण्यात आले आहे त्यामुळे लोकांत कोकणाबद्दलचे गैरसमज वाढीस लागतील
पुण्याच्या असलेल्या किरण वैद्य आणि चांदनी रॉय या जोडप्याने स्वत:ची सहल स्वत:च आखून जगाला प्रदक्षिणा घालायचे ठरवले आहे.
जापनीज लोकांना अगदी बेसिक इंग्लिश येत असल्यानं ते परदेशी माणसांशी फार संवाद साधायला जात नाहीत
भारताच्या एकूण भूभागाच्या केवळ २% भूभाग लाभलेला या प्रदेशात देशाच्या २६% जैव विविधता तेथे आहे.
औरंगाबादच्या पर्यटनाला या वर्षी गळती लागली आहे. विदेशी व देशी दोन्ही पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी…
विदर्भात पर्यटनाला चांगली सोय असूनही ती संस्कृती जतन न केल्याने आपण कधीचेच मागे पडलो आहोत.
डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणारे अनेकदा या डोंगरांच्या जगातून धावणाऱ्या वाटांवरही रमतात.
महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्यटनक्षमता दिसून आल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
जगातील या सगळ्यात महागड्या देशांबद्दल जाणून घेऊया.
सोलो ट्रॅव्हल म्हणजेच एकट्याने प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव आहे. तसेच, हे खूप साहसी आहे.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठा स्कायवॉक निर्माण होत आहे.
२०१७ साली याच ठिकाणी इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणारा तरुण स्टंटबाजी करत असताना वाहून गेला होता. मात्र त्यानंतरही येथे येणाऱ्या…
प्राचीन इतिहास, भव्य प्रासाद, दे ग्रेट वॉलसारखं जगातलं मानवनिर्मित आश्चर्य, चवीढवीच्या खाद्यपदार्थाची रेलचेल आणि चिनी संस्कृतीबद्दल जगात सगळीकडे असलेले गूढ…