वंदे भारत एक्सप्रेस News
अत्याधुनिक आणि वेगवान सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायर (ओएचई) बिघाडाचा फटका बसला.
नागपूर-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान एका टीटीईची अचानक प्रकृती बिघडली.
अजनी इलेक्ट्रिक लोको शेडकडे सध्या ३१२ तीन-फेज विद्युत इंजिनांचा ताफा असून त्यामध्ये ७३ मेल-एक्स्प्रेस आणि २३९ मालगाडीच्या इंजिनांचा समावेश आहे.
जानेवारी २०२६ ते ३१ मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३.७५ लाख प्रवाशांनी या गाड्यांतून प्रवास केल्याची नोंद झाली…
पुणे आणि नागपूर या राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस १० ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आली. सुरूवातीपासूनच…
अजनी रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढत असताना ६७ वर्षीय महिलेच्या पिशवीतील तब्बल २१ लाख रुपयांचा ऐवज आणि…
ठाणे ते सावंतवाडी दरम्यान विशेष ‘धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस’ सुरू करावी, तसेच ठाणे स्थानकावर अतिरिक्त आरक्षण खिडक्या आणि सावंतवाडी स्थानकावर…
लातूरमध्ये होणार १,९२० डब्यांची निर्मिती; पारंपरिक ब्लॉक प्रिंट कला आणि आधुनिक सुविधांचा डब्यात मेळ
Wardha Ballarshah Third Railway Line Vande Bharat Speed Test Status: नागपूर-वर्धा-बल्लारशहा मार्गावर प्रवाशांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे.
वंदे भारतसारखी ट्रेन १०० ते १६० किमी प्रतितास वेगाने धावते. या वेगामुळे धोका वाढतो, कारण छोटा दोषही मोठ्या अपघातात बदलू…
या संकट काळात रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे या चिमुरडीची तिच्या आईशी सुरक्षित भेट झाली आहे. नेमका हा प्रकार…
या जम्मू आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या पहिल्या जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी हिरवा झेंडा दाखवला.