
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो.
जयराज कारभारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे यात १४ जणांना अटक केली.
फेरीवाले मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करत आहेत.
मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासकामांमध्ये सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याकरिता देण्यात आला होता
पावसाळ्यातील चार महिने साठवणीचा किराणा सामान या बाजारातून खरेदी केला जातो.
पालघर : जांभूळ फळांच्या माध्यमातून दरवर्षी चार ते पाच कोटींची उलाढाल करणारे जांभूळ गाव बहाडोली अडचणीत सापडले आहे. फळ काढणीचा…
२०२१ या वर्षांत जिल्ह्यातील विविध मार्गावर एकूण १३६३ अपघात झाले. त्यात ७८८ जणांना प्राण गमवावे लागले
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तीन लाख ५७८७ रुपये दंड वसूल करण्यात आला.
उसाचे गाळप झाल्यानंतर मिळणाऱ्या पैशांवर शेतकऱ्यांचा वर्षभराचा घरखर्च अवलंबून असतो.
करोनाच्या रुग्णांची मुंबईतील संख्या वाढत असतानाही बहुतांश नागरिकांनी आपल्या मुलांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त होत आहे.