
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात १७ वारकरी जखमी झाले.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कैलास ब्रिजलाल गौतम (वय १३, रा. सोरतापवाडी, लाेणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे.
संगीत क्षेत्रातील नामवंत गायकांच्या आवाजात यातील सर्व १० गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.
राज्यकर्ते बदलले, त्याप्रमाणे कायदे बदलले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने राहणीमान, पोशाख, दळणवळणाची आणि संपर्काची साधने बदलली. म्हटले तर एक दिवसात आळंदी…
पुण्यातील येरवडा आणि विश्रांतवाडी भागात या घटना घडल्या.
देहूत ३२९ दिंड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतील, असं विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज…
साताऱ्यातील शिरवळ गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष पालखी सोहळ्याची परंपरा खंडीत झाली होती.
पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी व देहूत लाखो वारकरी येत असतात. ठरावीक क्षेत्रातच ही गर्दी एकवटलेली असते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.
वारी संदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारने मोजक्या दहा दिंड्यांनाच परवानगी दिलेली आहे…
पोलिसांनी चर्चा करत शासकीय नियम समजावून सांगितल्यावर वारकऱ्यांनी भूमिका बदलल्याने त्यांना सोडण्यातही आले.
“वारकर्यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे.” असं देखील म्हणाले आहेत.
उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार
विठुरायाचे दर्शन घेऊन संतांच्या सर्व पालख्या परतल्या गावी
जगभरातील हिंदी भाषिकांना मिळणार भक्तीरसाचा लाभ
ठरले पहिले मुख्यमंत्री
वाहनातून पालखी दिंडी
करोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत झाली विठ्ठल पूजा
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
जगप्रसिद्ध असलेली येवल्याची पैठणी ही सर्वदूर आजही प्रसिद्ध आहे.
उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे असल्याने या दिवशी आहारात हलक्या पदार्थांना समावेश करायला हवा.
सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत.…
भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी वैष्णवांची मने आनंदली, माउली भंडाऱ्यात न्हाली…
टाळ-मृदुंगाचा निनाद करीत धरलेला नादमय ताल…
पुण्यामध्ये पहाटे माउलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.
संकटाची वर्ष सरल्यानंतर आता अलंकापुरीत आलेला वैष्णवांचा मेळा माउलींच्या सावलीत पंढरीच्या वाटेवर निघाला.
दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)
फुलांनी सजलेली ‘लालपरी’ पादुकांसह २० मानकऱ्यांना घेऊन निघाली
पायी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत यंदा पहिल्यांदाच खंड पडला
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका मुख्य मंदिराच्या प्रदक्षिणा घालून आजोळ घराच्या देऊळवाड्यात विसावणार आहेत.
सावळ्या विठूरायाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात अनेकविध चेहरे पाहायला मिळतात…