यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
यवतमाळच्या दारव्हा-आर्णी मार्गावर अडाण नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अर्टिगा कार वाहून गेल्याची काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथे गावात हक्काची स्मशानभूमी नसल्याने प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवत एका वृद्धाच्या मृतदेहावर चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच…
लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेला उजाळा…