यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
Mahavitaran Electricity Connection Penalty: पैसे भरूनही वीज मिळेना? महावितरणला दिवसाला २०० रुपये दंडाचा निकाल. यवतमाळ ग्राहक न्यायालयाचा शेतकऱ्यांच्या बाजूने मोठा…
हिंगोलीत झालेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के यवतमाळमधील पुसद आणि वसंतनगर परिसरात जाणवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून प्रशासन सध्या…
केंद्र सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आणि गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने…