एके काळी आपल्या अर्थव्यवस्थेत अभियांत्रिकी उद्योगांचा वाटा मोठा होता. मोठमोठे कारखाने उभे राहत होते. पण नंतर चित्र बदललं. आणि आता परिस्थिती अशी आहे की आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातला अवघा २१ ते २२ टक्के इतकाच वाटा हा अशा कारखानदारीतनं येतो. तो बरीच वर्ष वाढतच नाहीये..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी अलीकडे एक जवळचा मित्र महिन्याच्या सुरुवातीलाच वाढत्या खर्चाची चर्चा करायला लागला. तसं त्याचं उत्तम होतं. नवराबायको दोघेही नोकरी करत होते. बायको बहुराष्ट्रीय कंपनीत. त्यामुळे ही अशी निकड वगैरे चर्चा त्याच्याकडनं अनपेक्षित होती.

मराठीतील सर्व अन्यथा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India producing so many engineering graduates but there are no jobs
First published on: 11-08-2018 at 02:14 IST