श्रीकांत कुवळेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गहू, तांदूळ, मका, काही कडधान्ये, फळफळावळ आणि भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या कृषी उत्पादनांमध्ये देशाने स्वयंपूर्णता मिळविली. पण जागतिक कृषी व्यवस्था आणि व्यापारामध्ये भारताचे स्थान जेमतेमच. ‘प्राइस सेटर’ बनण्याची चालून आलेली संधी आपणच हातची गमावली. कळस म्हणजे एरंडेल तेल, एरंडी बी, गवार बी आणि गवार गम किंवा मेंथा तेल, जिरे, हळद यांसारख्या भारताची मक्तेदारी असलेल्या वस्तूंच्या किमतीदेखील युरोप, अमेरिका किंवा आखाती देश ठरवतात..

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India is still a sovereign state in agricultural commodity price fixing amy
First published on: 19-09-2022 at 00:07 IST