नैसर्गिकरीत्या वणवे लागण्याचे प्रमाण तसे खूपच कमी आहे. बहुतेक वेळा मानवी दुष्कृत्ये आणि निष्काळजीपणा यांमुळे वणवे लागल्याचे आढळते. अगदी अॅमेझॉनच्या वर्षांवनांमध्येसुद्धा मानवी कृत्यांमुळेच वणवे लागल्याचे आता उघड झाले आहे.
नैसर्गिकरीत्या वणवे लागण्याचे प्रमाण तसे खूपच कमी आहे. बहुतेक वेळा मानवी दुष्कृत्ये आणि निष्काळजीपणा यांमुळे वणवे लागल्याचे आढळते. अगदी अॅमेझॉनच्या वर्षांवनांमध्येसुद्धा मानवी कृत्यांमुळेच वणवे लागल्याचे आता उघड झाले आहे.