दोषी आधिकाऱ्यांवर कारवाई होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांची सहमती मिळविण्याचे काम कमालीचे कूर्म गतीने सुरू असल्याचे मुख्य कारण हाताखालची सरकारी यंत्रणा असल्याचे सांगत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी येत्या सात दिवसात प्रगती झाली नाही, तर ते अधिकारी पदावर दिसणार नाहीत अशी तजवीज करू, असे म्हटले आहे. महसूलसह रस्ते महामंडळातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची सहमती मिळविताना हंगामी बागायत जमीन कोरडवाहू म्हणून नोंदवायला सुरुवात केल्याच्या तक्रारीमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. परिणामी औरंगाबाद जिल्ह्यातील दस्तनोंदणीची प्रक्रिया कमालीची रखडली आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur mumbai samruddhi corridor work
First published on: 04-10-2017 at 03:12 IST