
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाडय़ाचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मं
जिल्ह्यतील शाळांना २००३ ते २०१२ या कालावधीत १३ शाळांना ९० लाखांचा निधी मिळाला होता.
नूतन जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण हे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून…
व्यासपीठाशेजारी शनिवारी रात्री एका तरुणाच्या पोटात गुप्ती भोसकून दोन भावंडांनी त्याचा खून केला.
मिरवणूक संपल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर…
साखर कारखान्यातून विक्री होणाऱ्या साखरेचा प्रतिक्विंटल दर २६०० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे.
मराठवाडय़ात मागील अडीच महिन्यांत १३ ते १९ वर्षांच्या १५ मुला-मुलींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
वाकी, भाम, भावली आणि मुकणे या धरणांवर २९ टक्के आरक्षण टाकण्याचा घाट घातला जात होता.
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर बीड जिल्ह्य़ात फटाके वाजवून आनंदोत्सव
दोन समांतर अभ्यासक्रमांच्या कोंडीत सापडलेल्या तरुणाचा भेदक प्रश्न!
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे.