
३९ आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला धक्का दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

३९ आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला धक्का दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

जलउपविधीमध्ये सुधारणा करून त्याला मंजुरी देण्यात यावी असा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे

या प्रयोगशाळेत विशिष्ट इयत्तेच्या मुलांना प्रवेश, असा काही नियम नाही, अशी माहिती अभ्यासकांकडून मिळाली.

या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल व निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असून छापा टाकायचा नसेल तर ५० लाखांची मागणी..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या वनसेवा वनक्षेत्रपाल गट ब (राजपत्रित) पदाच्या अंतिम शिफारस यादीस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान देणारी…

६७ कोटी रुपयांची बनावट देयके करून १२ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर चुकवेगिरी करणाऱ्या भंगार व्यवसायातील दोन व्यापाऱ्यांना वस्तू…

या प्रकरणात मालाची कोणतीही वाहतूक न करता बनावट ई-वे बिल तयार केल्याची बाब देखील वस्तू व सेवाकर विभागाच्या लक्षात आली…

बंडाळीनंतर प्रत्येक मतदारसंघात मेळावे घेतले जात असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात निषेध नोंदिवण्यासाठी आणि निदर्शने करण्यासाठी लागणारे कार्यकर्ते जमवताना…

शिवसेनेची हिंदुत्वावरून कोंडी करण्यासाठी पुढे केला जाणारा औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन शहरांचा नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवलेंनी मित्रमंडळाची स्थापना करून नव्याने राजकीय प्रवास सुरू केला.

राज्यातील राजकीय अस्थिरतेमध्ये खरीप पीकविम्याविषयीची स्पष्टता अद्याप समोर आलेली नाही.